<?xml version="1.0" encoding="UTF-8"?>
<rss version="2.0"
	xmlns:content="http://purl.org/rss/1.0/modules/content/"
	xmlns:wfw="http://wellformedweb.org/CommentAPI/"
	xmlns:dc="http://purl.org/dc/elements/1.1/"
	xmlns:atom="http://www.w3.org/2005/Atom"
	xmlns:sy="http://purl.org/rss/1.0/modules/syndication/"
	xmlns:slash="http://purl.org/rss/1.0/modules/slash/"
	>

<channel>
	<title>gangajal blog &#187; we love Mumbai</title>
	<atom:link href="http://gangajal.org.in/blog/category/we-love-mumbai/feed/" rel="self" type="application/rss+xml" />
	<link>http://gangajal.org.in/blog</link>
	<description>Gangajal Nature Foundation&#039;s Blog, http://www.gangajal.org.in</description>
	<lastBuildDate>Thu, 09 Sep 2010 01:51:28 +0000</lastBuildDate>
	<language>en</language>
	<sy:updatePeriod>hourly</sy:updatePeriod>
	<sy:updateFrequency>1</sy:updateFrequency>
	<generator>http://wordpress.org/?v=3.0.1</generator>
		<item>
		<title>सुंदर वृद्धत्व</title>
		<link>http://gangajal.org.in/blog/2010/09/%e0%a4%b8%e0%a5%81%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a4%b0-%e0%a4%b5%e0%a5%83%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%a7%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b5/</link>
		<comments>http://gangajal.org.in/blog/2010/09/%e0%a4%b8%e0%a5%81%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a4%b0-%e0%a4%b5%e0%a5%83%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%a7%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b5/#comments</comments>
		<pubDate>Mon, 06 Sep 2010 09:22:37 +0000</pubDate>
		<dc:creator>admin</dc:creator>
				<category><![CDATA["Jan Jodo Ganga Yatra"]]></category>
		<category><![CDATA[Annual Magazine]]></category>
		<category><![CDATA[Articles]]></category>
		<category><![CDATA[Climate Change]]></category>
		<category><![CDATA[Culture]]></category>
		<category><![CDATA[Downloads]]></category>
		<category><![CDATA[Environment]]></category>
		<category><![CDATA[Ganga]]></category>
		<category><![CDATA[Gangajal Nature Foundation]]></category>
		<category><![CDATA[Global Warming]]></category>
		<category><![CDATA[Human Rights]]></category>
		<category><![CDATA[India]]></category>
		<category><![CDATA[Indian Agriculture]]></category>
		<category><![CDATA[Maharashtra]]></category>
		<category><![CDATA[Mission Tree Plantation]]></category>
		<category><![CDATA[Panchganga]]></category>
		<category><![CDATA[Photography & documentry Competation]]></category>
		<category><![CDATA[Pollution]]></category>
		<category><![CDATA[River]]></category>
		<category><![CDATA[River Ganga]]></category>
		<category><![CDATA[River Koshi]]></category>
		<category><![CDATA[River Sindhu]]></category>
		<category><![CDATA[Water Pollution]]></category>
		<category><![CDATA[water]]></category>
		<category><![CDATA[we love India]]></category>
		<category><![CDATA[we love Mumbai]]></category>
		<category><![CDATA[मराठी Posts]]></category>

		<guid isPermaLink="false">http://gangajal.org.in/blog/?p=6247</guid>
		<description><![CDATA[गोष्ट आहे गेल्या आठवडय़ातली. माझ्याबरोबर अनेक वर्षे काम करणाऱ्या माझ्या भूलतज्ज्ञ डॉक्टरांची मावशी बाथरूममध्ये पाय घसरून पडल्याचे निमित्त झाले आणि एक-दोन दिवस घरातच खुरडत काढल्यावर वेदनेने घरच्यांना के. ई. एम.चा आधार घ्यायला भाग पाडले. लीलावेली अम्मा के. ई. एम.मध्ये दाखल झाल्या. एक्स-रेमध्ये खुब्याचे हाड मोडल्याचे निदान झाले. धातूचा सांधा बसविण्याची शस्त्रक्रिया ठरली. पण आमच्या मनात [...]]]></description>
			<content:encoded><![CDATA[<p style="text-align: justify;"><a href="http://gangajal.org.in/blog/wp-content/uploads/2010/09/1210595_Old_woman___face_close_up.jpg"><img class="alignleft size-full wp-image-6249" title=" " src="http://gangajal.org.in/blog/wp-content/uploads/2010/09/1210595_Old_woman___face_close_up.jpg" alt="" width="364" height="364" /></a>गोष्ट आहे गेल्या आठवडय़ातली. माझ्याबरोबर अनेक वर्षे काम करणाऱ्या माझ्या  भूलतज्ज्ञ डॉक्टरांची मावशी बाथरूममध्ये पाय घसरून पडल्याचे निमित्त झाले  आणि एक-दोन दिवस घरातच खुरडत काढल्यावर वेदनेने घरच्यांना के. ई. एम.चा  आधार घ्यायला भाग पाडले. लीलावेली अम्मा के. ई. एम.मध्ये दाखल झाल्या.  एक्स-रेमध्ये खुब्याचे हाड मोडल्याचे निदान झाले. धातूचा सांधा बसविण्याची  शस्त्रक्रिया ठरली. पण आमच्या मनात धाकधूक. कारण लीलावेली अम्मांचे वय ८६  च्या पुढे. शरीर गलितगात्र. कुठे मेदाचा अंश नाही.   हात लावू तेथे फक्त हाडे आणि सुरकुतलेली कातडी. लीलावेली अम्मांना मी  भेटायला गेलो. माझी अटकळ होती- एक चिडलेली, चरफडणारी, करवादणारी, देवाचा  धावा करणारी किंवा त्याला बोल लावणारी आणि ‘सोडव रे आता’ म्हणून साद  घालणारी म्हातारी पाहावी लागणार. पण लीलावेली अम्माने माझे हसत, तोंडभरून  स्वागत केले. तिच्या चेहऱ्यावर सुरकुत्या होत्या, पण त्यांना ‘जाळं’  म्हणण्याची चूक मी करणार नाही. विधात्याने त्यांना वयपरत्वे दिलेला तो  नजराणा होता; ती त्याची कशिदाकारी होती. लीलावेली अम्मांच्या तोंडात दात  नव्हते. पण हसरं आणि निरागस बोळकं म्हणजे काय, याचा तो प्रत्यक्ष  साक्षात्कार होता. आपला सांधा मोडलाय, याचे त्यांना वैषम्य नव्हते. वेदनेची  तक्रारही नव्हती. उलट, मी काय करतो, माझ्या कामाचे स्वरूप इतर  डॉक्टरांपेक्षा वेगळे कसे आहे, हे जाणून घेण्याची त्यांना उत्सुकता होती.<br />
शस्त्रक्रियेच्या  आदल्या संध्याकाळी रक्तगट तपासणीसाठी नमुना गोळा करताना मला चार ठिकाणी  टोचावे लागले. माझे मन मलाच खंतावू लागले. पण लीलावेली अम्माने हू की चू  केले नाही. शस्त्रक्रियेत पूर्ण भूल द्यावी लागली. सांधा बसला. तिसऱ्या  दिवशी अम्मा आधाराने उभी राहिली आणि पाचव्या दिवशी घरी जाण्याची वाट पाहू  लागली. या संपूर्ण काळात मी तिला फक्त हसतानाच पाहिले. शुश्रूषेला येणाऱ्या  रेसिडेंट डॉक्टर व नर्सेसनी, जेवणखाण केले का, याची ती विचारपूस करायची.  मी जेव्हा पहिल्यांदा तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला तेव्हा भाषेची अडचण  येईल, असा माझा कयास होता. कारण लीलावेली अम्माचे कसदार केरळी मल्याळम् मला  अवगत नव्हते. मी इंग्रजीत माझ्या भूलतज्ज्ञ डॉक्टरांना म्हणालो, &#8221;will  you please translate what I say?&#8221; तडफदार अभिमानित लीलावेली अम्मा  उद्गारली, &#8221;I Know English, I can speak. &#8230;100%.&#8221;  साक्षरतेची  मिरासदारी मिरवणाऱ्या केरळच्या जनशिक्षण योजनांचा मला लख्खकन् परिचय झाला.  मग मी लीलावेली अम्माशी थेट बोलू लागलो. ती हॉस्पिटलमध्ये असताना तिला  मुद्दामहून जाऊन भेटण्याचा मला लळा लागला.<br />
माझ्या अवतीभवती तर अनेक  वृद्धजन होते; पण असे काय होते लीलावेली अम्मात- जे तिच्या अस्तित्वाची  भुरळ इतरांवर घालत होते, याचा मी शोध घेऊ लागलो. लीलावेली अम्मा एक शानदार  वृद्धत्व जगत होती. Growing old gracefully- हे मी अनेकदा वाचले होते; पण  आज मी ते अनुभवले होते.<br />
जे टाळता येणार नाही, ज्याच्या प्राप्तीसाठी  व्यक्तीला कोणतेही कष्ट वा विशेष प्रयत्न करावे लागणार नाहीत; ज्याला  शस्त्रक्रिया परतवू शकणार नाही; ज्याला औषधांच्या मात्रा लगाम घालू शकणार  नाही, अशी एकच गोष्ट म्हणजे- वृद्धत्व. ते गौतम बुद्धाला चुकले नाही,  महात्मा गांधींना चुकले नाही, की मदर तेरेसाला चुकले नाही. त्यांच्यात आणि  आपल्यात फरक एवढाच, की आपण जरत्वाशी समझोता करतो; त्यांनी त्याचे स्वागत  केले. या व्यक्ती पिकल्या, पण वठल्या नाहीत. उलट, जीवनप्रेरणा त्यांच्यात  खोलवर मुरल्या. ही वृत्ती आशकपणा आणि आसक्तीची नव्हती, तर कृतर्थता आणि  भक्तीची होती. आयुष्य खऱ्या अर्थाने जाणून घ्यायचे तर मागे वळून पाहावे  लागते हे खरे; पण मागे वळून पाहायचे असेल तर पुढे जात राहावेच लागते, हेही  खरे.<br />
माशुक का बुढापा लज्जत दिला रहा है;<br />
अंगूर का मज़ा किशमिश में आ रहा है।<br />
असे  म्हणून जगजीतसिंग खटय़ाळपणे बुढाप्याचे वर्णन करतात आणि त्याची लज्जत  चाखण्याची सूचना देतात. खरे तर जसजशा तुमच्या हृदयाच्या धमन्या कडक होऊ  लागतात, तसतसे तुमचे मन मऊ होऊ लागतं. पण मऊपणा म्हणजे दौर्बल्य नव्हे, तर  ती इतरांना समजून घेण्याची वृद्धिंगत झालेली सहनशीलता आणि सहिष्णुता होय.  मी मुद्दामहून ‘सोशिकपणा’ हा शब्द टाळतो आहे. कारण ‘सोसण्यात’ एक प्रकारची  व्यथा दडलेली आहे, तर ‘साहण्यात’ एक आगळा आनंदानुभव आहे. Art of living is  nothing else, but learning how to grow old gracefully!  तेव्हा आलेल्या  वृद्धत्वाबद्दल तक्रार न<a href="http://gangajal.org.in/blog/wp-content/uploads/2010/09/lr06.jpg"><img class="size-full wp-image-6255 alignleft" title=" " src="http://gangajal.org.in/blog/wp-content/uploads/2010/09/lr06.jpg" alt="" width="78" height="125" /></a>को; गेलेल्या दिवसांबद्दल खंत नको. ‘आमच्या काळात  असे होते,’ याचा नगारा नको. ‘माझे कोणी काही ऐकतेय का?’ असा धोशा नको. आपण  फक्त प्रसन्नतेने येणारे वृद्धत्व स्वीकारायला शिकू या. कारण या तक्रारी,  ही खंत या फक्त आपल्या मनातल्या गोष्टी असतात. आणि आपण जर मनावर घ्यायचे  नाही, असा निग्रह केला तर मग कोणतीही गोष्ट शल्य म्हणून मनाला टोचत नाही.  मग शेजारचे पाटील आजोबा सचिन आणि रैनाची फटकेबाजी बघताना सी. के.  नायडूंमधून बाहेर येतात.. बेगम अख्तरची सुरावट खुलविण्याची ताकद कार्तिकी  गायकवाडमध्ये त्यांना जाणवते.. आणि स्वत:ची लॅम्ब्रेटा इतिहासजमा झाली तरी  बिट्टूची FZ-16 ‘किती मायलेज देते?’ याचे त्यांना औत्सुक्य असते. आपण जसजसे  वाढतो, तसतशी सुंदरता आपल्या आत खोलवर रुजायला.. भिनायला हवी, हेच खरे!<br />
..उद्या  लीलावेली अम्मा घरी जाणार म्हणून मी तिला भेटायला गेलो. तिने मला आग्रहाने  घरी जेवायला बोलावले. मला आवडणारी अविअलची भाजी करण्याचा बेत ठरला.  लीलावेली अम्मा उद्गारली, &#8221;I will cook; cooking is my hobby.&#8221; मल्याळी  प्रथेनुसार ‘शेरी’ म्हणून मी तिचा निरोप घेतला. ऑफिसच्या वाटेत आमच्या  इमर्जन्सी वॉर्डात डोकावलो. तेवीस वर्षांचा एक युवक अपघातात सापडून  अत्यवस्थ अवस्थेत दाखल झाला होता. जगण्याची शक्यता कमी होती. डॉक्टरांना  योग्य त्या सूचना देऊन मी ऑफिसात परतलो. खुर्चीवर बसताना मनात विचार आला..<br />
Do not resent growing old,<br />
many are denied that privilege.</p>
<p style="text-align: justify;"><strong>डॉ. संजय ओक</strong></p>
<p><span style="color: #333399;"><span style="text-decoration: underline;">sanjayoak@kem.edu</span></span></p>
<p style="text-align: justify;"><strong>साभार- लोकसत्ता</strong></p>
<p><a class="aligncenter" title="http://www.loksatta.com/index.php?option=com_content&amp;view=article&amp;id=94846:2010-08-20-08-54-03&amp;catid=249:2009-12-30-13-44-34&amp;Itemid=252" href="http://www.loksatta.com/index.php?option=com_content&amp;view=article&amp;id=94846:2010-08-20-08-54-03&amp;catid=249:2009-12-30-13-44-34&amp;Itemid=252" target="_blank">http://www.loksatta.com/index.php?option=com_content&amp;view=article&amp;id=94846:2010-08-20-08-54-03&amp;catid=249:2009-12-30-13-44-34&amp;Itemid=252</a></p>
<p style="text-align: justify;"><a href="mailto:sanjayoak@kem.edu"></a> <script type="text/javascript">// <![CDATA[
// <![CDATA[
 document.write( '' );
// ]]&gt;</script> <script type="text/javascript">// <![CDATA[
// <![CDATA[
 document.write( '</' );
 document.write( 'span>' );
// ]]&gt;</script></p>
]]></content:encoded>
			<wfw:commentRss>http://gangajal.org.in/blog/2010/09/%e0%a4%b8%e0%a5%81%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a4%b0-%e0%a4%b5%e0%a5%83%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%a7%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b5/feed/</wfw:commentRss>
		<slash:comments>0</slash:comments>
		</item>
		<item>
		<title>जागतिक तापमानवाढ &#8211; सद्यस्थिती, समिक्षा व उपाययोजना</title>
		<link>http://gangajal.org.in/blog/2010/09/%e0%a4%9c%e0%a4%be%e0%a4%97%e0%a4%a4%e0%a4%bf%e0%a4%95-%e0%a4%a4%e0%a4%be%e0%a4%aa%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%a2-%e0%a4%b8%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%b8%e0%a5%8d-2/</link>
		<comments>http://gangajal.org.in/blog/2010/09/%e0%a4%9c%e0%a4%be%e0%a4%97%e0%a4%a4%e0%a4%bf%e0%a4%95-%e0%a4%a4%e0%a4%be%e0%a4%aa%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%a2-%e0%a4%b8%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%b8%e0%a5%8d-2/#comments</comments>
		<pubDate>Sat, 04 Sep 2010 05:51:18 +0000</pubDate>
		<dc:creator>admin</dc:creator>
				<category><![CDATA["Jan Jodo Ganga Yatra"]]></category>
		<category><![CDATA[Annual Magazine]]></category>
		<category><![CDATA[Articles]]></category>
		<category><![CDATA[Climate Change]]></category>
		<category><![CDATA[Culture]]></category>
		<category><![CDATA[Downloads]]></category>
		<category><![CDATA[Environment]]></category>
		<category><![CDATA[Ganga]]></category>
		<category><![CDATA[Gangajal Nature Foundation]]></category>
		<category><![CDATA[Global Warming]]></category>
		<category><![CDATA[India]]></category>
		<category><![CDATA[Indian Agriculture]]></category>
		<category><![CDATA[Maharashtra]]></category>
		<category><![CDATA[Mission Tree Plantation]]></category>
		<category><![CDATA[Panchganga]]></category>
		<category><![CDATA[Photography & documentry Competation]]></category>
		<category><![CDATA[Pollution]]></category>
		<category><![CDATA[River]]></category>
		<category><![CDATA[River Ganga]]></category>
		<category><![CDATA[River Koshi]]></category>
		<category><![CDATA[River Sindhu]]></category>
		<category><![CDATA[Water Pollution]]></category>
		<category><![CDATA[World Photography Day !]]></category>
		<category><![CDATA[Yamuna]]></category>
		<category><![CDATA[water]]></category>
		<category><![CDATA[we love India]]></category>
		<category><![CDATA[we love Mumbai]]></category>
		<category><![CDATA[wild life]]></category>
		<category><![CDATA[मराठी Posts]]></category>

		<guid isPermaLink="false">http://gangajal.org.in/blog/?p=6222</guid>
		<description><![CDATA[नागरीकरणामध्‍ये महाराष्‍ट्राचा देशामध्‍ये अव्‍वल नंबर लागतो. महाराष्‍ट्रामध्‍ये ४३ टक्‍यांपेक्षा जास्‍त लोकसंख्‍या शहरी भागामध्‍ये राहते. त्‍यामुळे शहरी ‍ भागात नागरी पर्यावरण सुविधांची उणीव भासते. वाढत्‍या लोकसंख्‍येमुळे व औद्योगिक क्रांतीमुळे हवेतील प्रदूषक घटकांचे प्रमाण प्रचंड वेगाने वाढते आहे. आज नैसर्गिक साधन संपत्‍तीचा वापर वाढला आहे. वाढत्‍या लोकसंख्‍येच्‍या मुलभूत गरजा &#8211; अन्‍न, वस्‍त्र व निवारा भागविण्‍यासाठी मोठया प्रमाणावर [...]]]></description>
			<content:encoded><![CDATA[<p style="text-align: justify;"><a href="http://gangajal.org.in/blog/wp-content/uploads/2010/09/ATT00157.jpg"><img class="alignleft size-full wp-image-6238" title=" " src="http://gangajal.org.in/blog/wp-content/uploads/2010/09/ATT00157.jpg" alt="" width="202" height="286" /></a>नागरीकरणामध्‍ये महाराष्‍ट्राचा  देशामध्‍ये अव्‍वल नंबर लागतो. महाराष्‍ट्रामध्‍ये ४३ टक्‍यांपेक्षा जास्‍त  लोकसंख्‍या शहरी भागामध्‍ये राहते. त्‍यामुळे शहरी ‍ भागात नागरी  पर्यावरण सुविधांची उणीव भासते. वाढत्‍या लोकसंख्‍येमुळे व औद्योगिक  क्रांतीमुळे हवेतील प्रदूषक घटकांचे प्रमाण प्रचंड वेगाने वाढते आहे. आज  नैसर्गिक साधन संपत्‍तीचा वापर वाढला आहे. वाढत्‍या लोकसंख्‍येच्‍या मुलभूत  गरजा &#8211; अन्‍न, वस्‍त्र व निवारा भागविण्‍यासाठी मोठया प्रमाणावर  उद्योगधंदे सुरु झाले. इमारती, फर्निचर, इंधन व औद्योगिक उत्‍पादने या  सर्वांसाठी भरमसाठ जंगलतोड सुरु झाली. जंगलतोडीतून वनसृष्‍टी लोप पावली.  औद्योगिकीकरणात व वाहनांच्‍या संख्‍येत प्रचंड वाढ झाल्‍यामुळे कार्बन  डायऑक्‍साईड, सल्‍फर डायऑक्‍साईड यांचे प्रमाण खूप वाढत चालले आहे.  झपाटयाने होणारे नागरीकरण व औद्योगिकीकरण यांमुळे नैसर्गिक संपत्‍तीचा  मोठया प्रमाणावर वापर होऊन पर्यावरणाचा र्‍हास होत आहे. जागतिक तापमानवाढ  (ग्‍लोबल वॉर्मिग) ही एक जागतिक समस्‍या आहे. वातावरणात अस्तित्‍वात असलेले  काही वायू, पाण्‍याची वाफ, कार्बन डायऑक्‍साईड, मिथेन वायू,  क्‍लोरोफ्ल्युरोकार्बन, ट्रोपोस्‍पेरीक ओझोन आणि नायट्रस ऑक्‍साईड या  वायूंच्‍या वाढत्‍या प्रमाणामुळे ग्रीन हाऊस परिणाम जाणवत आहे. या वायूंचे  वातावरणातील प्रमाण वाढण्‍याचे करण हे मुख्‍यत्‍वे वाढते औद्योगिकीकरण व  नागरीकरणाचा ताण, ज्‍वलनशील इंधन, खनिज तेल, नि‍रनिराळे वायू, जंगलांची  जाळपोळ, जंगलांची खुंटलेली वाढ तसेच नायट्रोजनयुक्‍त खतांचा मोठया  प्रमाणावर होत असलेला वापर इ. आहे. भारतीय शेती ही पूर्णतः लहरी  निसर्गमानावर अवलंबून आहे.</p>
<h2><strong>हवामान बदलाचा भारतावरील प्रभाव :</strong></h2>
<p style="text-align: justify;">वातावरणातील बदल हा पृथ्‍वीवरील  पर्यावरणीय, सामाजिक, आर्थिक विकासाला निःशंकपणे धोका आहे. वातावरणातील  बदलामुळे प्रादेशिक हवामानामधील प्रत्‍यक्ष व जैविक बदल तर झालेलाच आहे.  तथापि, त्‍याचा गंभीर परिणाम सामाजिक व आर्थिक उन्‍नतीवर होत आहे.  वातावरणातील बदलाचा जगभरातील सर्व देशांवर विपरित परिणाम होत असला, तरी  विकसित देशांपेक्षा त्‍याचा वाईट परिणाम विकसनशील देशांवर अधिक प्रमाणात  होत आहे. भारतामध्‍ये इतर विकसनशील देशांप्रमाणे वातावरणातील विचित्र  बदलाच्‍या घटना, समुद्राच्‍या पाण्‍याची वाढती पातळी, वन-जमिनीचा र्‍हास,  पाण्‍याकरिता होणारे संघर्ष, शेती व शेतीच्‍या उत्‍पन्‍नावर होणारे विपरित  बदल, आरोग्‍य व पायाभूत सुविधा इत्‍यादी परिणामांना समर्पकपणे तोंड  देण्‍यासाठी पुरेशा साधनसंपत्‍तीचा व तंत्राज्ञानाचा अभाव आहे.</p>
<h2 style="text-align: justify;">हवामान बदलाचा भारतावरील संभाव्‍य प्रभाव :</h2>
<ul style="text-align: justify;">
<li>भारताच्‍या ७६०० किमी. लांबीच्‍या समुद्राच्‍या पाण्‍याची वाढत असलेली पातळी.</li>
<li>समुद्राजवळ राहणार्‍या २०% लोकांना स्‍थलांतरीत करण्‍याची गरज आहे.</li>
<li>देशातील २५% लोकसंख्‍या ही वाढत्‍या वादळ वार्‍याचा व पुराच्‍या धोक्‍याचा सामना करीत आहे.</li>
<li>हिमालयातील ग्‍लेशिअर्स वितळत आहेत व त्‍यांचे नदीत रुपांतर होत आहे.</li>
<li>७०% वनस्‍पती नवीन बदलांचा स्‍वीकार करु शकत नाही.</li>
<li>२०,००० पेक्षा जास्‍त गावांचे वाळवंटात रुपांतर होत आहे.</li>
<li>शेतीच्‍या उत्‍पादनावर यांचा गंभीर प्रभाव पडला आहे.</li>
<li>रोगांचे प्रादुर्भाव होण्‍याचे प्रमाण वाढत आहे जसे मलेरिया.</li>
</ul>
<h2 style="text-align: justify;">हवामान बदल :- भारताचा प्रतिसाद</h2>
<p style="text-align: justify;">भारत सरकारने जागतिक परषिदेत घो‍षित  केल्‍याप्रमाणे विकसाची मुद्दे आणि त्‍यासंबधित हवामान बदलाच्‍या मुद्दयाचे  एकत्रिकरण करुन त्‍याची चौकट आखल्‍यास हवामानातील बदल परिणामकरित्‍या  हाताळता येतील. जी. एच. जी. (ग्रीन हाऊस गॅसेस) चे परिणाम सौम्‍य  करण्‍यासाठी व त्‍याचा स्‍वीकार करण्‍याची पध्‍दती अशा रितीने तयार करावी  की जेणेकरुन त्‍याद्वारे विकसनशील देशांना जलद आ‍‍र्थिक वाढ आणि दशलक्ष  विकासाचे उद्दिष्‍ट (Millennium Development Goals) गाठता येईल व त्‍यासाठी  पुरेशा साधनांची उपलब्‍धता करावी लागणार आहे. हवामान बदलाबाबत भारताचा  प्रतिसाद हा व्‍यापक स्‍वरुपाचा आहे. कमी प्रमाणात परंतु नियमितपणे घातक  वायूंच्या उत्सर्जनाचा आलेख मर्यादीत ठेवून विकासाची वाटचाल करण्‍यात येत  आहे. जसे बदलत्‍या जीवनशैलीचा आलेख, पुनर्वापर करण्‍यायोग्‍य उर्जेच्‍या  स्‍त्रोतांचा वापर, उर्जेच्‍या कार्यक्षमतेत सुधारणा, वाहतूक धोरणात  रेल्‍वे-रस्‍ते यांचा वापर करुन वाहतूक महामार्गाचे जाळे विकसित करणे,  मोटारवाहन वापराच्‍या धोरणात सर्वोत्‍तम आंतरराष्‍ट्रीय सुरक्षा व  उर्त्‍सजनाच्‍या कसोटींचा अवलंब करणे, ग्रामीण योजनेत आशावादी जीवन निर्माण  करणे, नष्‍ट झालेली हिरवळ पुन्‍हा प्राप्‍त करणे इत्‍यादींचा त्‍यात  समावेश आहे. भारत हे उभरते जागतिक केंद्र आहे. औद्योगिक उर्जा कार्यक्षमता,  निवासी आणि औद्योगिक क्षेत्रासाठी इमारत बांधणी, नवीन उर्जा स्‍त्रोतांचा  शोध व त्‍यांचे पुनरुज्जीवन करुन त्‍यांचा विकास व त्‍याचे उपयोजन  करण्‍यामध्‍ये भारत एक महत्‍वपूर्ण भूमिका बजावत आहे.</p>
<p style="text-align: justify;">ग्रीन हाऊस गॅसेस उत्सर्जन मर्यादीत  ठेवण्‍याकरीता आर्थिक कार्यक्रमात बदल आवश्‍यक असून त्‍याचा जनतेवर लादला  जाणारा खर्च कमी करणे आवश्‍यक आहे. भारताचे दरडोई (per capita) कार्बन  उत्‍सर्जन प्रमाण १.२ टन असून चीनचे ३.८४ टन आणि अमेरिकेचे २१.३ असे आहे.  जागतिक पातळीवर सौम्‍य उपाययोजनेबाबत अद्याप नि‍रनिराळया समित्‍यांमध्‍ये  चर्चासत्र आणि वादसंवाद चालू असून त्‍यात असे निदर्शनास आले आहे की,  भारतातील औद्योगिक क्षेत्राच्‍या वाटचालाचा आलेख हा कमी कार्बन  अर्थव्‍यवस्‍थेच्‍या दिशेने जात आहे. आऊटसोर्सिंग, तंत्रज्ञानाची  देवाणघेवाण तसेच कंपन्‍या व व्‍यवसाय ताब्‍यात घेणे, व्‍यापार इत्‍यादी  बाबी भारताचा जागतिक अर्थव्‍यवस्‍थेतील वाढता सहभाग दर्शवितात, भारतीय  कंपन्‍यांनी हवामानाशी सुसंगत / मैत्रीपूर्ण अशा तंत्रज्ञानाचा स्‍वीकार  करुन त्‍याद्वारे प्रक्रिया करुन खनिज तेलांवर असलेली अवलंबता कमी करण्‍यात  यश मिळविले आहे. स्थिर जीडीपी वाढीचा दर ८% असून उर्जेचा वापर हा ४%  पेक्षा कमी आहे.</p>
<h2 style="text-align: justify;">ग्रीन हाऊस गॅसेस तंत्राज्ञानाची यादी</h2>
<p style="text-align: justify;">पृथ्‍वीच्‍या वातावरणातील कार्बन  वायूचे (ग्रीन हाऊस गॅसेस) प्रमाण कमी व प्रतिबंधीत करण्‍यासाठी योग्‍य  साधनसामुग्रीचा व पध्‍दतीचा अवलंब करणे ही ग्रीन हाऊस गॅसेस तंत्रज्ञानाची  व्‍याख्‍या करता येईल. ग्रीन हाऊस गॅसेस तंत्रज्ञानाच्‍या विकासासाठी  संभाव्‍य प्रकल्‍पाची निवड सर्वे ऑफ इनव्‍हायरोमेंटल प्रोटेक्‍शन  एक्‍सपेंडिचर आणि इनव्‍हायरोमेंटल इंडस्‍ट्री सर्वे या दोन पर्यावरणीय  संस्‍थांनी सर्वेक्षणाद्वारे केलेले आहे.</p>
<p style="text-align: justify;">दि सर्वे ऑफ इनव्‍हायरोमेंटल  प्रोटेक्‍शन एक्‍सपेंडिचर यांनी ग्रीन हाऊस गॅसेस कमी प्रमाणात उत्सर्जित  करण्‍यासाठी योग्‍य साधनसामुग्री व पध्‍दती विहीत केलेल्‍या आहेत. दि  इनव्‍हायरोमेंटल इंडस्‍ट्री सर्वे यांनी ग्रीन हाऊस गॅसेस तंत्रज्ञानाचे एक  किंवा अधिक प्रकारचे उत्‍पादन, विक्री आणि विपणन याद्वारे मिळालेला महसूल  या आधारे माहिती गोळा करण्‍यात आली आहे.</p>
<ul style="text-align: justify;">
<li>सोलार एनर्जी</li>
<li>वेस्‍ट टू एनर्जी</li>
<li>विंड एनर्जी</li>
<li>स्‍मॉल, मिनी आणि मायक्रो हायड्रोइलेक्‍ट्रीसिटी</li>
<li>इंधन पेशी (वाहतूक आणि साधनसामुग्री)</li>
<li>पर्यायी इंधन तंत्रज्ञान</li>
<li>को-जनरेशन</li>
<li>मिथेन वायू संग्रहित करणे किंवा लॅन्‍डफिल ठिकाणांचा वापर किंवा शेतीचे साधने</li>
<li>स्‍वच्‍छ तंत्रज्ञान आणि संबंधित घटक</li>
<li>इतर नवीकरण उर्जा स्‍त्रोत (लाटा, सामुद्रिक औष्णिक उर्जा परिवर्तन)  उर्जेच्‍या रुपांतरासाठी व उपयोगितेसाठी आवश्‍यक इतर पध्‍दती किंवा  साधनसामुग्री</li>
</ul>
<h2 style="text-align: justify;">हवामान बदलाचे सौम्‍य धोरण(Strategies to Mitigate Climate Change)</h2>
<p style="text-align: justify;">हवामान बदलाच्‍या सौम्‍य धोरणात  निरनिराळया विभागाच्‍या एकत्रित कृतीचा समावेश आहे. नवनवीन उर्जा स्‍त्रोत  तंत्रज्ञान आणि औद्योगिक क्षेत्रासाठी उर्जेची उपयोगिता आणि उर्जा प्रकल्‍प  याव्‍यतिरिक्‍त वाहतूक, नागरी उडड्यन विभाग, ग्रीन बिल्‍डींग,  उपभोक्‍ताच्‍या आवडीनुसार पर्यावरणीय उपयंत्र व साधनसामुग्रीचा दर्जा या  विभागावर लक्ष केंद्रीत करणे आवश्‍यक आहे. मुक्‍त आणि खुले उर्जा आणि  कार्बन बाजारपेठ, भविष्‍यासाठी स्‍वच्‍छ संकेतमान्‍य तंत्रज्ञानाची गरज  तसेच हवामानाशी सुसंगत व मैत्रीपूर्ण नवीन तंत्रज्ञानाचे संशोधन आणि विकास  करणे आवश्‍यक आहे. या व्‍यतिरिक्‍त पाण्‍याच्‍या वापराची उपयोगिता व उत्‍तम  व योग्‍य शेती व जंगलवाढ होणे आवश्‍यक आहे.</p>
<p style="text-align: justify;">भारतातील उद्योगांनी सदर योजनांचा  अवलंब केल्‍यास कमी कार्बन अर्थव्‍यवस्‍थेसाठी बेडूकउडी ठरेल. भारताने या  आधीच उर्जाक्षेत्र – जीडीपी याबाबतीत यश साध्‍य केले आहे. सदर उद्दिष्‍ट हे  नॉन-कार्बन इंधन, नवनवीन आणि तंत्रज्ञानाचा व पध्‍दतीचा उद्योगधंदे, उर्जा  निर्मिती आणि वाहतूक, निवासी आणि औद्योगिक क्षेत्रांसाठी योग्‍य धोरणांचा  अवलंब करुन गाठता येते. भारतीय उद्योग हा नेहमीच नवनवीन क्‍लृप्‍ती वा उकल  करण्‍यास कटिबध्‍द आहे.</p>
<p style="text-align: justify;">भारताने हवामान बदलाच्या आव्‍हानांचा  समर्थपणे मुकाबला करण्‍यासाठी सौम्‍य तंत्रयोजनांचा स्विकार करणे आवश्‍यक  आहे. चिरंतन विकासाच्‍या आव्‍हानातील हवामान बदल हा महत्‍वाचा भाग आहे.</p>
<h2 style="text-align: justify;">हवामान बदल – राष्‍ट्रीय कृती आराखडा</h2>
<p style="text-align: justify;">पंतप्रधानमंत्री यांनी नवी दिल्‍ली  येथे ३० जून २००८ रोजी राष्‍ट्रीय कृती आराखडा – हवामान बदलाची स्‍थापना  केली. चिरंतन विकासाकडे वाटचाल करण्‍यासाठी या योजनांची काळजीपूर्वक आखणी  करण्‍यात आली आहे. जेणेकरुन आर्थिक वाढ ही चिरंतन पर्यावरणाच्‍या विकासाने  व्‍हावी.  खालील आठ महत्‍वपूर्ण राष्‍ट्रीय योजनेचा / मंडळाचा समावेश त्‍यात करण्‍यात  आला आहे.</p>
<ul style="text-align: justify;">
<li>राष्‍ट्रीय सौर उर्जा योजना</li>
<li>उर्जा वापर उपयोगितेकरीता वाढती क्षमता योजना</li>
<li>सस्‍टेनेबल हॅबीटॅट</li>
<li>राष्‍ट्रीय जल संसाधन योजना</li>
<li>हिमालयीन पर्यावरण संतुलन</li>
<li>हरित भारत राष्‍ट्रीय योजना</li>
<li>शेतीच्‍या चिरंतन विकासासाठी राष्‍ट्रीय योजना</li>
<li>हवामान बदलाच्‍या माहितीचे राष्‍ट्रीय योजना</li>
</ul>
<p style="text-align: justify;">या योजनांच्‍या संबंधित माहिती  राज्‍याच्‍या महसुल व वने, उद्योग व उर्जा, शेती, ग्रामीण विकास आणि  मृदसंधारण, जल संसाधन, महाराष्‍ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्‍याकडून  प्राप्‍त माहितीनुसारः</p>
<p style="text-align: justify;">उद्योग व उर्जा विभागाने महाराष्‍ट्र  उर्जा विकास एजन्‍सीच्‍या माध्‍यमातून निरनिराळया मुद्दयांवर विचारविनिमय  करुन कृती आराखडा सुचविला आहे. कृती आराखडयात सुचविलेल्‍या मुद्दयांमध्‍ये –  नवीकरण उर्जा कार्यक्रम, वाहतूकीसाठी इंधन आणि औद्योगिक इंधन – बायोडिझेल /  बायोइथेनोल, योजनाकरीता ससाधनांची उपलब्‍धता, वायू उर्जा, बायोगॅस आधारीत  उर्जानिर्मिती तंत्रज्ञान, लघूश्रेणीचे हायड्रोपावर इत्‍यादी बाबींचा  समावेश आहे.</p>
<p style="text-align: justify;">भारत सरकारच्‍या जल संसाधन विभागाने  राष्‍ट्रीय जल संसाधन योजनेअंतर्गत 6 समित्‍या गठीत केल्‍या आहेत. जसे  पॉलीसी ऍन्‍ड इस्‍टीटयुशनल फ्रेमवर्क, भूपृष्‍ट जल व्‍यवस्‍थापन, भूजल  व्‍यवस्‍थापन, घरगुती आणि औद्योगिक जल व्‍यवस्‍थापन, निरनिराळया कारणांसाठी  पाण्‍याचा योग्‍य वापर करणे, खोरे / पात्र पातळी योजना व व्‍यवस्‍थापन.  सचिव, जल संसाधन विभाग हे पॉलीसी ऍन्‍ड इस्‍टीटयुशनल फ्रेमवर्क समितीचे  सदस्‍य आहेत.</p>
<p style="text-align: justify;">ऍग्रीकल्‍चर ऍन्‍ड ऐडीएफ विभागाने  स्‍थानिक परिस्थितीचा जसे हवामान, माती, पावसाचे प्रमाण याचा विचार करुन  दापोली, अकोला, परभणी आणि राहूरी या कृषि विद्यापीठांनी कृती आराखडा तयार  केला आहे. त्‍यानुसार कृषि विभागाने स्‍वयंचलित हवामान केंद्र, एरोसोल्‍स  इन्स्ट्रूमेंट, स्‍पोरस कांऊटिंग यंत्र तापमानकासह, पाने, किटकांमुळे  होणारी आर्द्रता मोजण्‍याचे प्रतिकृती, मृदु व्‍यवस्‍थापन आणि पिक  व्‍यवस्‍थापन या बाबी अंतर्भूत आहेत.</p>
<p style="text-align: justify;">महसुल आणि वने विभागाने राष्‍ट्रीय  वने धोरणानुसार १९८८ साली महाराष्‍ट्र राज्‍याच्‍या एकूण भौगोलिक जागेपैकी  ३३% जागा झाडांनी व्‍यापली होती. सद्यस्थितीत हे प्रमाण २०.१३%  इतके झाले  आहे. त्‍यामुळे वन विभागाने एकूण ३३ भौगोलिक भाग जंगलमय करण्‍यासाठी कृती  कार्यक्रम आखला आहे.</p>
<p style="text-align: justify;">हवामानातील बदलावर मात करण्‍यासाठी  राज्‍य स्‍तरावर महाराष्‍ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे स्‍वच्‍छ  तंत्रज्ञान कक्ष सुरु करण्‍यात आलेला आहे. या कक्षाद्वारे वातावरणातील  होणारे बदल रोखण्‍यासाठी, स्‍वच्‍छ तंत्रज्ञान विकासासाठी जनजागृती करणे,  स्‍वच्‍छ तंत्रज्ञान विकास प्रकल्‍प तयार करण्‍यासाठी स्‍थानिक स्‍वराज्‍य  संस्‍था, उद्योग व शासकीय संस्‍था यांना योग्‍य ते मार्गदर्शन व मदत  उपलब्‍ध करुन देणे, स्‍वच्‍छ तंत्रज्ञान विकास प्रकल्‍पासाठी खास निधीची  निर्मिती करणे, स्‍वच्‍छ तंत्रज्ञान विकासासाठी सर्वसंबंधीतांची क्रियाशील  भागीदारीचे जाळे तयार करणे. इत्‍यादी कार्ये करण्‍यात येणार आहेत.</p>
<p style="text-align: justify;">
<p style="text-align: justify;"><strong>जी.एन.वराडे</strong><br />
संचालक, पर्यावरण विभाग<br />
महाराष्‍ट्र शासन</p>
<p style="text-align: justify;"><strong>साभार- पर्यावरण माहिती प्रणाली केंद्र</strong></p>
<p style="text-align: justify;">पर्यावरण विभाग<br />
महाराष्‍ट्र शासन</p>
<p style="text-align: justify;"><a title="http://envis.maharashtra.gov.in/envis_data/?q=GW_currentscenario" href="http://envis.maharashtra.gov.in/envis_data/?q=GW_currentscenario" target="_blank">http://envis.maharashtra.gov.in/envis_data/?q=GW_currentscenario</a></p>
<p style="text-align: center;"><a href="http://gangajal.org.in/blog/wp-content/uploads/2010/09/M_SrushtiMitra1.jpg"><img class="aligncenter size-full wp-image-6243" title=" " src="http://gangajal.org.in/blog/wp-content/uploads/2010/09/M_SrushtiMitra1.jpg" alt="" width="677" height="982" /></a></p>
]]></content:encoded>
			<wfw:commentRss>http://gangajal.org.in/blog/2010/09/%e0%a4%9c%e0%a4%be%e0%a4%97%e0%a4%a4%e0%a4%bf%e0%a4%95-%e0%a4%a4%e0%a4%be%e0%a4%aa%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%a2-%e0%a4%b8%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%b8%e0%a5%8d-2/feed/</wfw:commentRss>
		<slash:comments>0</slash:comments>
		</item>
		<item>
		<title>एका आईची शताब्दी!</title>
		<link>http://gangajal.org.in/blog/2010/08/%e0%a4%8f%e0%a4%95%e0%a4%be-%e0%a4%86%e0%a4%88%e0%a4%9a%e0%a5%80-%e0%a4%b6%e0%a4%a4%e0%a4%be%e0%a4%ac%e0%a5%8d%e0%a4%a6%e0%a5%80/</link>
		<comments>http://gangajal.org.in/blog/2010/08/%e0%a4%8f%e0%a4%95%e0%a4%be-%e0%a4%86%e0%a4%88%e0%a4%9a%e0%a5%80-%e0%a4%b6%e0%a4%a4%e0%a4%be%e0%a4%ac%e0%a5%8d%e0%a4%a6%e0%a5%80/#comments</comments>
		<pubDate>Thu, 26 Aug 2010 18:58:14 +0000</pubDate>
		<dc:creator>admin</dc:creator>
				<category><![CDATA["Jan Jodo Ganga Yatra"]]></category>
		<category><![CDATA[Annual Magazine]]></category>
		<category><![CDATA[Articles]]></category>
		<category><![CDATA[Climate Change]]></category>
		<category><![CDATA[Culture]]></category>
		<category><![CDATA[Downloads]]></category>
		<category><![CDATA[Environment]]></category>
		<category><![CDATA[Ganga]]></category>
		<category><![CDATA[Gangajal Nature Foundation]]></category>
		<category><![CDATA[Global Warming]]></category>
		<category><![CDATA[Human Rights]]></category>
		<category><![CDATA[India]]></category>
		<category><![CDATA[Indian Agriculture]]></category>
		<category><![CDATA[Mission Tree Plantation]]></category>
		<category><![CDATA[Panchganga]]></category>
		<category><![CDATA[Photography & documentry Competation]]></category>
		<category><![CDATA[Pollution]]></category>
		<category><![CDATA[Press Release]]></category>
		<category><![CDATA[River]]></category>
		<category><![CDATA[River Ganga]]></category>
		<category><![CDATA[River Koshi]]></category>
		<category><![CDATA[River Sindhu]]></category>
		<category><![CDATA[Tiger]]></category>
		<category><![CDATA[Water Pollution]]></category>
		<category><![CDATA[World Photography Day !]]></category>
		<category><![CDATA[Yamuna]]></category>
		<category><![CDATA[water]]></category>
		<category><![CDATA[we love India]]></category>
		<category><![CDATA[we love Mumbai]]></category>
		<category><![CDATA[wild life]]></category>
		<category><![CDATA[मराठी Posts]]></category>

		<guid isPermaLink="false">http://gangajal.org.in/blog/?p=6132</guid>
		<description><![CDATA[ती दयेची माता होती, ती कारुण्यसिंधू होती, ती भवदु:खहारी होती, ती गोरगरिबांची, भुकेलेल्यांची माता होती. जशी असायला हवी तशीच तीही एक आई होती. शंभर वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी जन्मलेल्या आणि नंतर दिगंत कीर्ती झालेल्या या महिलेने हजारो-लाखो जिवांना धीर दिला, जगण्याचे बळ दिले. ही आई म्हणजे अर्थातच मदर तेरेसा! २६ ऑगस्ट १९१० रोजी अल्बानियात जन्मलेल्या मुलीचा [...]]]></description>
			<content:encoded><![CDATA[<p style="text-align: justify;"><a href="http://gangajal.org.in/blog/wp-content/uploads/2010/08/mother_teresa_0820.jpg"><img class="alignleft size-full wp-image-6134" title=" " src="http://gangajal.org.in/blog/wp-content/uploads/2010/08/mother_teresa_0820.jpg" alt="" width="360" height="235" /></a>ती दयेची माता होती, ती कारुण्यसिंधू होती, ती भवदु:खहारी होती, ती  गोरगरिबांची, भुकेलेल्यांची माता होती. जशी असायला हवी तशीच तीही एक आई  होती. शंभर वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी जन्मलेल्या आणि नंतर दिगंत कीर्ती  झालेल्या या महिलेने हजारो-लाखो जिवांना धीर दिला, जगण्याचे बळ दिले.   ही आई म्हणजे अर्थातच मदर तेरेसा! २६ ऑगस्ट १९१० रोजी अल्बानियात  जन्मलेल्या मुलीचा हा प्रवासच मुळी थक्क व्हायला भाग पाडणारा आहे. भारत हा  देश या मुलीने आपला मानला आणि नंतरच्या काळात ‘मदर’ ही उपाधी सर्वार्थाने  सार्थकी लावणाऱ्या तेरेसांनी कोलकाता या शहराला आनंदनगरी ही ओळख दिली.  महात्मा गांधी यांचे नाव घेतले, की ज्याप्रमाणे भारताच्या तत्त्वज्ञानाचा  आरंभ होतो, तसेच मदर तेरेसा यांचे नाव उच्चारले, की भारताचा इतिहास जागतिक  पटलावर उभा राहतो. स्वातंत्र्याच्या उंबरठय़ावर मदर तेरेसांनी कोलकात्यात  आपल्या कामाला प्रारंभ केला तेव्हा त्यांनी भीषण दंगली पाहिल्या, हजारो  जणांना प्राण सोडतानाही  अनुभवले. अनेकांचे टाहो त्यांनी ऐकले, किंकाळय़ा  ऐकल्या. तो काळ अशांततेचा होता. फाळणीनंतर द्वेष, हिंसाचार, मारामाऱ्या  यांचे कोलकात्यावरच काय संपूर्ण देशावरच अधिराज्य होते. अशा वेळी त्यांनी  गरिबातल्या गरिबापर्यंत जाऊन काम करण्याचा निर्धार केला. आपला नेहमीचा  पोशाख बदलून त्या सफाई कामगाराप्रमाणे सुती साडी नेसून रस्त्यावर उतरल्या.  येशू ख्रिस्ताच्या डोळय़ांमध्ये जे कारुण्य दिसते, त्याचेच प्रतिरूप मदर  तेरेसांच्या ठायी आपण अनुभवले आहे. अगदी अलीकडच्या काळात प्रमुख निवडणूक  आयुक्तपदावरून निवृत्त झालेले नवीन चावला हे मदर तेरेसा यांचे अधिकृत  चरित्रकार! त्यांनाही तेरेसा यांनी नाही, होय करत अखेरीस चरित्र लिहायला  परवानगी दिली. त्यांनी ते लिहिले म्हणून त्यांच्यावर आधीचे निवडणूक आयुक्त  जे. एम. (जेम्स मायकेल) लिंगडोह यांच्याप्रमाणे कडवट टीकाही झाली. यावरूनही  आपल्या देशात वावरणाऱ्या जात्यंध हिंदुत्ववाद्यांची वृत्ती किती संकुचित  आहे ते स्पष्ट होते. चावलांनी एकदा तेरेसांचा उल्लेख ‘जगातली सर्वात  शक्तिशाली महिला’ असा केला, तेव्हा त्या त्यांना म्हणाल्या, ‘मी खरोखरच तशी  असते तर <a href="http://gangajal.org.in/blog/wp-content/uploads/2010/08/12images.jpg"><img class="alignright size-full wp-image-6135" title=" " src="http://gangajal.org.in/blog/wp-content/uploads/2010/08/12images.jpg" alt="" width="201" height="251" /></a>मी जगात शांतता प्रस्थापित करू शकले असते.’ चावलांनी त्यांना  मुलाखतीसाठी बराच आग्रह केला, तेव्हा त्यांनी ते प्रश्न बाजूला करून  म्हटले, की आता मला निघायला हवे. तुम्ही  आमच्या असंख्य ‘घरां’ना भेटी  दिल्या असतील, तिथे आमच्या ‘सिस्टर्स’ अशाच पद्धतीच्या साडय़ा नेसून काम  करताना तुम्ही पाहिलेही असेल, त्या साधे जेवण घेतानाही तुम्ही पाहिले असेल,  पण मदर तेरेसा सगळीकडे कुठे असतात, तरीही काम चालतेच. आम्ही गरिबातल्या  गरिबाच्या सेवेत मग्न आहोत, तोपर्यंत या कामाला काही कमी पडणार नाही.’ आपण  आणि आपले काम यापलीकडे काहीही न पाहणाऱ्या मदर तेरेसा यांनी आपल्याला  रेल्वेने प्रवास करावा लागतो आणि त्यासाठी रांगेत उभे राहून वेळही काढावा  लागतो, असे प्रख्यात ज्येष्ठ पत्रकार खुशवंतसिंग यांना सहज म्हटले, तेव्हा  खुशवंतसिंगांनी तेव्हाच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांना पत्र लिहून मदर  तेरेसांना रेल्वेचा संपूर्ण देशाचा पास देण्याविषयी कळवले. त्यावर इंदिरा  गांधींनी त्यांना विमानाचा पास काढून दिला. त्या भारतात ख्रिश्चन धर्माचा  प्रसार करण्यासाठी आल्या, त्यांनी अनेकांना तसा बाप्तिस्मा दिला, अशा  असंख्य वार्ता त्या काळात उठत राहिल्या, पण तो सगळा बकवास होता. आपण कोणतेच  सामाजिक कार्य करायचे नाही आणि जे कोणी ते करत असतील, त्यात मोडता  घालायचा, ही वृत्तीच याही ठिकाणी दिसली आहे. त्या एकदा अशाच टीकेला त्रासून  म्हणाल्या, की होय, मी त्यांचे ‘धर्मातर’ घडवते. हिंदूंना अधिक चांगले  हिंदू बना असे मी म्हणते, मुस्लिमांना मी अधिक चांगले मुस्लिम व्हा, असे  सांगते आणि ख्रिश्चनांकडे अधिक चांगले ख्रिश्चन बना असा आग्रह धरते.  कोलकात्याच्या आणि लंडनच्या रस्त्यावर उभे राहून त्यांनी आपल्या  अनाथालयासाठी भाजीपाला आणि अन्नधान्य यांची अक्षरश: भीक मागितली आहे.  कोलकात्यातच रामकृष्ण मिशनने यासारखे काम केले आहे, पण अशा कामांना स्वत:ला  वाहून घेणाऱ्या संस्था फारच रोडावल्या आहेत. आज तर त्यांची संख्या नगण्य  वाटावी अशीच आहे. मदर तेरेसांनी गरिबीला उघडय़ावर संसार करण्यापासून रोखले  आणि आपल्या घरात आणून ठेवले. सर्वसाधारण मनुष्यस्वभाव हा जास्तीत जास्त  मिळवायच्या मागे लागलेला असताना, त्यांनी समाजासाठी सर्वस्व पणाला लावले  होते. जो दारिद्रय़ात आहे, ज्याला <a href="http://gangajal.org.in/blog/wp-content/uploads/2010/08/images1.jpg"><img class="alignleft size-full wp-image-6136" title=" " src="http://gangajal.org.in/blog/wp-content/uploads/2010/08/images1.jpg" alt="" width="199" height="254" /></a>कुणीही नाही, जो मृत्यूचीच वाट पाहतो आहे,  अशांना त्यांनी आधार दिला आणि त्यांचे जीवन आणि मरणसुद्धा त्यांनी सुसहय़  बनवले. अनेक अंधांना शारीरिकदृष्टय़ा नसले तरीही त्यांनी डोळस केले. ही  त्यांची जादूविद्या नव्हती, त्यांच्यातल्या माणुसकीचा तो सर्वोच्च गुणधर्म  होता. रस्त्यावर टाकून दिलेल्या, कचराकुंडीत सोडून दिलेल्या हजारो जिवांना  त्यांनी ‘आयुष्यमान भव!’ हा आशीर्वाद दिला, त्याचे जीवन सुखावह केले. अनेक  मरणासन्न जिवांना काळाच्या तावडीतून सोडवून त्यांनी पुनर्जन्म दिला. तो जो  कुणी आहे, त्याचा धर्म कुठलाही असो, त्याला त्याच्या धर्माप्रमाणे शांतताही  लाभू दिली. ज्यांनी आयुष्यातही कधी अंघोळ पाहिली नाही, अशांना हाताने  स्पर्श करून त्यांनी अंघोळ तर घातलीच, पण त्यांच्या जखमाही धुतल्या. तो वा  ती यांच्यापैकी कुणी यातनांनी विव्हळलेच तर ‘सॉरी’ या शब्दांनी त्यांना धीर  दिला. त्यांना ताजेतवाने बनवले. ‘एचआयव्ही’बाधितांनाही त्यांनी हे जीवन  सुंदर असल्याचा साक्षात्कार घडवला. कुष्ठरोगी आणि असंख्य रुग्णांची त्यांनी  केलेली सेवा ही अपूर्व अशीच होती. या अशा अनेक जिवांसाठी त्याही वणवण  भटकल्या. त्या म्हणतात, की मी हिंडले हे ठीक आहे, पण मी तशी हिंडले नसते तर  मला त्यांची ही व्यथा कशी समजली असती? १९७९ मध्ये त्यांना ‘नोबेल  पुरस्कार’ मिळाला तेव्हा आणि १९८० मध्ये त्यांना ‘भारतरत्न’ हा किताब  देण्यात आला, तेव्हाही त्या म्हणाल्या, की आपल्याला दिव्यांच्या लखलखाटात  जायला अजिबात आवडत नाही. अशा समारंभातून जाऊ लागलो तर आपले काम बुडणार आहे,  याचे भान मात्र त्या बोलून दाखवत. कोणत्याही कार्यक्रमाला जायचे तर  त्यांची साधी मागणी साबणाच्या ३०० वडय़ा आणि ३०० साडय़ा यांची असे.  अनेकांच्या फाटक्या लक्तरांना त्यांनी ऊब लाभू दिली. ‘गांधी’ चित्रपटात  अशाच <a href="http://gangajal.org.in/blog/wp-content/uploads/2010/08/motherteresa1.jpg"><img class="alignright size-full wp-image-6137" title=" " src="http://gangajal.org.in/blog/wp-content/uploads/2010/08/motherteresa1.jpg" alt="" width="528" height="672" /></a>एका लक्तरे ल्यायलेल्या महिलेच्या दिशेने आपल्या खांद्यावरच्या पंचाला  सोडून देणाऱ्या गांधीजींइतकाच भावविवश करणारा हा भाग आहे. मदर तेरेसा  धाडसीही होत्या. बैरूतला वेढा पडलेला असताना त्यांनी १९८२ मध्ये  पॅलेस्टेनियन बंडखोर आणि इस्रायली सैनिक यांच्यात तात्पुरता समझोता घडवून  आणून रेडक्रॉसच्या मदतीने ३७ लहान मुलांची सुटका घडवून आणली. त्या स्वत:  युद्धभूमीवर निर्भयतेने हिंडल्या. पूर्व युरोप ज्या वेळी अधिक मोकळा  व्हायला लागला होता, त्या वेळी त्यांनी कम्युनिस्ट देशांमध्ये ‘मिशनरीज ऑफ  चॅरिटीज’चा प्रसार केला. तोपर्यंत कम्युनिस्टांना मदर तेरेसा हे या  पृथ्वीतलावरचे गूढ वाटत होते. (पश्चिम बंगालमधले डावे त्यास अपवाद होते.)  त्यांच्यापैकी कोणी त्या ‘सीआयए’च्या हस्तक असल्याचा शोध लावला नव्हता हे  आपले नशीबच! इथिओपियामधल्या भुकेलेल्यांना त्यांनी आधार दिला. त्या तिथे  गेल्या, ज्या काळात चेर्नोबिलच्या किरणोत्सर्गाची घटना घडली तेव्हाही  आपल्याला त्याचा त्रास होईल किंवा नाही याची चिंता करत बसण्यापेक्षा  त्यांनी तिथे जाऊन ज्यांना तो त्रास झाला त्यांना आधार दिला. त्या वेळच्या  राजकारण्यांना जे साधले नाही ते त्यांनी करून दाखवले. आपल्या संस्थेसाठी  मदत देणारा कोण आहे, त्याने पैसा कशा पद्धतीने जमवला आहे, हे पाहात राहिलो  तर चांगल्या कामासाठी आपल्याला एक पैसाही जमवता येणार नाही, असे त्या  म्हणत. ते किती खरे असले पाहिजे असे आताची परिस्थिती पाहिली असता वाटायला  लागते. कोणत्याही युद्धाला त्यांचा महात्मा गांधींसारखाच विरोध होता. त्या  म्हणायच्या, की युद्ध हे राजकारणाचे फळ आहे. त्या शांततेच्या दूत होत्या  म्हणूनच त्या सर्वाच्या आई बनू शकल्या. त्या आईची आज शताब्दी आहे.</p>
<p>संपादकीय,</p>
<p><strong>साभार- लोकसत्ता.</strong></p>
<p><a title="http://www.loksatta.com/index.php?option=com_content&amp;view=article&amp;id=95962:2010-08-25-15-45-43&amp;catid=29:2009-07-09-02-02-07&amp;Itemid=7" href="http://www.loksatta.com/index.php?option=com_content&amp;view=article&amp;id=95962:2010-08-25-15-45-43&amp;catid=29:2009-07-09-02-02-07&amp;Itemid=7" target="_blank">http://www.loksatta.com/index.php?option=com_content&amp;view=article&amp;id=95962:2010-08-25-15-45-43&amp;catid=29:2009-07-09-02-02-07&amp;Itemid=7</a></p>
]]></content:encoded>
			<wfw:commentRss>http://gangajal.org.in/blog/2010/08/%e0%a4%8f%e0%a4%95%e0%a4%be-%e0%a4%86%e0%a4%88%e0%a4%9a%e0%a5%80-%e0%a4%b6%e0%a4%a4%e0%a4%be%e0%a4%ac%e0%a5%8d%e0%a4%a6%e0%a5%80/feed/</wfw:commentRss>
		<slash:comments>0</slash:comments>
		</item>
		<item>
		<title>महाराष्ट्रातील नद्यां होणार स्वच्छ&#8230; ३० प्रदूषित नद्यांसाठी कृती कार्यक्रम. ﻿</title>
		<link>http://gangajal.org.in/blog/2010/08/%e0%a4%ae%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%9f%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%b2-%e0%a4%a8%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%82-%e0%a4%b9%e0%a5%8b/</link>
		<comments>http://gangajal.org.in/blog/2010/08/%e0%a4%ae%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%9f%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%b2-%e0%a4%a8%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%82-%e0%a4%b9%e0%a5%8b/#comments</comments>
		<pubDate>Thu, 26 Aug 2010 02:38:56 +0000</pubDate>
		<dc:creator>admin</dc:creator>
				<category><![CDATA["Jan Jodo Ganga Yatra"]]></category>
		<category><![CDATA[Annual Magazine]]></category>
		<category><![CDATA[Articles]]></category>
		<category><![CDATA[Climate Change]]></category>
		<category><![CDATA[Culture]]></category>
		<category><![CDATA[Downloads]]></category>
		<category><![CDATA[Environment]]></category>
		<category><![CDATA[Ganga]]></category>
		<category><![CDATA[Gangajal Nature Foundation]]></category>
		<category><![CDATA[Human Rights]]></category>
		<category><![CDATA[India]]></category>
		<category><![CDATA[Indian Agriculture]]></category>
		<category><![CDATA[Panchganga]]></category>
		<category><![CDATA[Photography & documentry Competation]]></category>
		<category><![CDATA[Pollution]]></category>
		<category><![CDATA[River]]></category>
		<category><![CDATA[Water Pollution]]></category>
		<category><![CDATA[World Photography Day !]]></category>
		<category><![CDATA[water]]></category>
		<category><![CDATA[we love India]]></category>
		<category><![CDATA[we love Mumbai]]></category>
		<category><![CDATA[wild life]]></category>
		<category><![CDATA[मराठी Posts]]></category>

		<guid isPermaLink="false">http://gangajal.org.in/blog/?p=6116</guid>
		<description><![CDATA[राज्यातील भीमा, गोदावरी, कृष्णा अशा प्रमुख ३० नद्यांचे पाणी प्रदूषित असून या नद्या स्वच्छ करण्यासाठी राज्य सरकारने कृती कार्यक्रम आखला आहे. यात भीमा नदीचे प्रदूषण दूर करण्याचे काम येत्या तीन महिन्यात सुरु होणार आहे. कारखान्यामधून सोडले जाणारे दूषित पाणी, महापालिका आणि नगरपालिका क्षेत्रातून बाहेर टाकले जाणारे सांडपाणी यामुळे राज्यातील ३० नद्या प्रदूषित झाल्या आहेत. देशातील [...]]]></description>
			<content:encoded><![CDATA[<p><!--google_ad_region_start=article--></p>
<p style="text-align: justify;">राज्यातील    भीमा, गोदावरी,    कृष्णा अशा    प्रमुख ३०    नद्यांचे    पाणी    प्रदूषित    असून या नद्या    स्वच्छ    करण्यासाठी    राज्य    सरकारने कृती    कार्यक्रम    आखला आहे. यात    भीमा नदीचे    प्रदूषण दूर    करण्याचे काम    येत्या तीन    महिन्यात    सुरु होणार    आहे.</p>
<p>कारखान्यामधून    सोडले जाणारे    दूषित पाणी,    महापालिका    आणि    नगरपालिका    क्षेत्रातून    बाहेर टाकले    जाणारे    सांडपाणी    यामुळे    राज्यातील ३०    नद्या    प्रदूषित    झाल्या आहेत.    देशातील अनेक    प्रमुख नद्या    प्रदूषणाच्या    विळख्यात    सापडल्या    असून त्या    नद्याचे    प्रदूषण नष्ट    करण्यासाठी    केंद    सरकारच्या    राज्य    सरकारच्या    मदतीने कृती    कार्यक्रम    आखला    आहे.</p>
<p>यात    राज्यातील    प्रमुख    नद्यांचे    पाणी स्वच्छ    करण्यासंदर्भात    मुख्य सचिव जे.    पी. डांगे    यांच्या    अध्यक्षतेखालील    मंगळवारी    मंत्रालयात    बैठक झाली.    नद्यांचे    प्रदूषण नष्ट    करण्यासाठी    केंद सरकार ७५    टक्के तर    राज्य सरकार    २५ टक्के निधी    देणार आहे.    वर्षभरात हा    कृती    कार्यक्रम    राबवायचा    असून या    कार्यक्रमांची    सुरुवात भीमा    नदीपासून    करण्यात    येणार    आहे.</p>
<p>नद्या    स्वच्छ    करतानाच    भविष्यात या    नद्या    प्रदूषित    होणार नाहीत,    यासाठी    संबंधित    महापालिका,    नगरपालिका    यांच्यावर    कायदेशीर    बंधन    घालण्यात    येणार आहेत.    तसेच    महापालिका    आणि    नगरपालिका    क्षेत्रातील    दूषित पाणी    नदीत सोडणारे    कारखाने    यांच्यावरही    कठोर कारवाई    करण्यात    येणार आहे.    प्रदूषण    करणाऱ्यांवर    कारवाई    करण्यास    दिरंगाई    करणाऱ्या    संबंधित    अधिकाऱ्यांवरही    कारवाई    करण्यात यावी,    असे आदेश    मुख्य सचिव जे.    पी. डांगे    यांनी दिले    आहेत.</p>
<p style="text-align: center;">﻿﻿<a href="http://gangajal.org.in/blog/wp-content/uploads/2010/08/115.jpg"><img class="aligncenter size-full wp-image-6119" title=" " src="http://gangajal.org.in/blog/wp-content/uploads/2010/08/115.jpg" alt="" width="700" height="500" /></a></p>
<p style="text-align: center;"><a href="http://gangajal.org.in/blog/wp-content/uploads/2010/08/212.jpg"><img class="aligncenter size-full wp-image-6120" title=" " src="http://gangajal.org.in/blog/wp-content/uploads/2010/08/212.jpg" alt="" width="700" height="500" /></a></p>
<p style="text-align: center;"><a href="http://gangajal.org.in/blog/wp-content/uploads/2010/08/35.jpg"><img class="aligncenter size-full wp-image-6121" title=" " src="http://gangajal.org.in/blog/wp-content/uploads/2010/08/35.jpg" alt="" width="1000" height="700" /></a></p>
<p style="text-align: center;"><a href="http://gangajal.org.in/blog/wp-content/uploads/2010/08/MT3-final.jpg"><img class="aligncenter size-full wp-image-6126" title=" " src="http://gangajal.org.in/blog/wp-content/uploads/2010/08/MT3-final.jpg" alt="" width="728" height="510" /></a></p>
<p>साभार- महाराष्ट्र टाइम्स</p>
<p><a class="aligncenter" title="http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/6429175.cms" href="http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/6429175.cms" target="_self">http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/6429175.cms</a></p>
<p style="text-align: center;">
<h2 style="text-align: center;">
<table cellspacing="0" cellpadding="0" align="left">
<tbody>
<tr>
<td id="bellyad"></td>
</tr>
</tbody>
</table>
</h2>
]]></content:encoded>
			<wfw:commentRss>http://gangajal.org.in/blog/2010/08/%e0%a4%ae%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%9f%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%b2-%e0%a4%a8%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%82-%e0%a4%b9%e0%a5%8b/feed/</wfw:commentRss>
		<slash:comments>0</slash:comments>
		</item>
		<item>
		<title>जयराम रमेश यांचा दणका</title>
		<link>http://gangajal.org.in/blog/2010/08/%e0%a4%9c%e0%a4%af%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%ae-%e0%a4%b0%e0%a4%ae%e0%a5%87%e0%a4%b6-%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a4%be-%e0%a4%a6%e0%a4%a3%e0%a4%95%e0%a4%be/</link>
		<comments>http://gangajal.org.in/blog/2010/08/%e0%a4%9c%e0%a4%af%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%ae-%e0%a4%b0%e0%a4%ae%e0%a5%87%e0%a4%b6-%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a4%be-%e0%a4%a6%e0%a4%a3%e0%a4%95%e0%a4%be/#comments</comments>
		<pubDate>Wed, 25 Aug 2010 18:31:51 +0000</pubDate>
		<dc:creator>admin</dc:creator>
				<category><![CDATA["Jan Jodo Ganga Yatra"]]></category>
		<category><![CDATA[Annual Magazine]]></category>
		<category><![CDATA[Articles]]></category>
		<category><![CDATA[Climate Change]]></category>
		<category><![CDATA[Culture]]></category>
		<category><![CDATA[Downloads]]></category>
		<category><![CDATA[Environment]]></category>
		<category><![CDATA[Ganga]]></category>
		<category><![CDATA[Gangajal Nature Foundation]]></category>
		<category><![CDATA[Global Warming]]></category>
		<category><![CDATA[Human Rights]]></category>
		<category><![CDATA[India]]></category>
		<category><![CDATA[Indian Agriculture]]></category>
		<category><![CDATA[Mission Tree Plantation]]></category>
		<category><![CDATA[Panchganga]]></category>
		<category><![CDATA[Photography & documentry Competation]]></category>
		<category><![CDATA[Pollution]]></category>
		<category><![CDATA[River]]></category>
		<category><![CDATA[River Ganga]]></category>
		<category><![CDATA[River Koshi]]></category>
		<category><![CDATA[River Sindhu]]></category>
		<category><![CDATA[Water Pollution]]></category>
		<category><![CDATA[water]]></category>
		<category><![CDATA[we love India]]></category>
		<category><![CDATA[we love Mumbai]]></category>
		<category><![CDATA[मराठी Posts]]></category>

		<guid isPermaLink="false">http://gangajal.org.in/blog/?p=6108</guid>
		<description><![CDATA[देशाची आर्थिक प्रगती घडविण्याच्या मार्गातला पर्यावरण हा एक उपदवी मुद्दा आहे असे मानणाऱ्यांना केंदीय पर्यावरण मंत्री जयराम रमेश यांनी एक जोरदार द णका दिला आहे. वन संवर्धन कायदा, वन हक्क कायदा आणि पर्यावरण रक्षण कायदा या सर्वांना धाब्यावर बसवून ओरिसाच्या नियामगिरी हिल भागात बॉक्साईटची खाण सुरू करण्याच्या प्रयत्नात असलेल्या वेदान्त या बहुराष्ट्रीय कंपनीला तसेच ओरिसा [...]]]></description>
			<content:encoded><![CDATA[<p style="text-align: justify;"><img src="file:///C:/DOCUME%7E1/user/LOCALS%7E1/Temp/moz-screenshot.png" alt="" /><a href="http://gangajal.org.in/blog/wp-content/uploads/2010/08/Jairam-Ramesh.jpg"><img class="alignleft size-full wp-image-6109" title="Jairam Ramesh" src="http://gangajal.org.in/blog/wp-content/uploads/2010/08/Jairam-Ramesh.jpg" alt="" width="284" height="196" /></a>देशाची    आर्थिक    प्रगती    घडविण्याच्या    मार्गातला    पर्यावरण हा    एक उपदवी    मुद्दा आहे    असे    मानणाऱ्यांना    केंदीय    पर्यावरण    मंत्री जयराम    रमेश यांनी एक    जोरदार द</p>
<table cellspacing="0" cellpadding="0" align="left">
<tbody>
<tr>
<td id="bellyad"></td>
</tr>
</tbody>
</table>
<p style="text-align: justify;">णका    दिला आहे. वन    संवर्धन    कायदा, वन हक्क    कायदा आणि    पर्यावरण    रक्षण कायदा    या सर्वांना    धाब्यावर    बसवून    ओरिसाच्या    नियामगिरी    हिल भागात    बॉक्साईटची    खाण सुरू    करण्याच्या    प्रयत्नात    असलेल्या    वेदान्त या    बहुराष्ट्रीय    कंपनीला तसेच    ओरिसा    सरकारला    त्यांनी ही    खाण सुरू    करण्याची    परवानगी    देण्यास    सपशेल नकार    दिला आहे.    देशाला    आथिर्क    महासत्ता    करायचे    असल्यामुळे    कारखानदारी,    औद्योगिकीकरण,    विमानतळे,    महामार्ग    बांधणे हे    आवश्यक झाले    आहे, पण ते    करताना    पर्यावरणाकडे    दुर्लक्ष    केले तरी    चालेल, असे    म्हणणाऱ्यांना    केंदीय    पर्यावरण    खात्याने या    नकाराद्वारे    चांगलाच दणका    दिला आहे. याचा    अर्थ    पर्यावरण    खात्याचा    सर्व विकास    प्रकल्पांना    विरोध आहे असे    नव्हे. कारण    जमिनीतील    खनिज संपत्ती    मिळविल्याशिवाय    आणि कारखाने    सुरू    केल्याशिवाय    देशाची    आथिर्क    प्रगती होणार    नाही. पण ते    करताना    पर्यावरणाचा    विचार टाळता    येणार नाही.    युरोपने    गेल्या शतकात    पर्यावरणाचा    विचार न करता    आपली    औद्योगिक    प्रगती साधली.    पण त्याचे    दुष्परिणाम    जाणवू लागताच    जागतिक    पर्यावरणाच्या    रक्षणासाठी    पुढाकार    घेतला.    त्यासाठी    मोठी    गुंतवणूक    करून संशोधन    केले.    त्यांच्या    अनुभवावरून    शहाणे होऊन    भारताने    पर्यावरणविषयक    कायदे केले    आहेत. ते पाळणे    अत्यंत    जरुरीचे आहे.    हे कायदे    म्हणजे    प्रगतीच्या    मार्गातील    अडथळा आहे, असा    प्रचार होतो.    तो ऱ्हस्व    दृष्टीचे    द्योतक आहे.    मुळात    पर्यावरण    कायद्यात    आदिवासी व    वनवासींच्या    जंगलात    राहण्याच्या    हक्काचा    संकोच    करण्यात आला    आहे आणि    देशातील ७३    टक्के वनजमीन    औद्योगिकीकरणासाठी    राखून    ठेवण्यात आली    आहे, असा    पर्यावरणवाद्यांचा    आक्षेप आहे. पण    हा आक्षेप    डावलून हा    कायदा    संसदेने संमत    केला आहे.    त्यामुळे    मुळातच    वनवासींचे    वनावरील हक्क    कमी केले गेले    आहेत. अशा    अवस्थेत    त्यांचे जे    काही हक्क    आहेत ते    वेदान्त आणि    ओरिसा    सरकारने    राखून मग    प्रकल्पाला    हात घालणे    आवश्यक होते,    पण हे उरले    सुरले वनवासी    हक्कही    नाकारून हा    प्रकल्प पुढे    रेटण्याचा    प्रयत्न    करण्यात येत    होता. त्याला    पर्यावरण    खात्याने    आक्षेप घेतला    यात गहजब    करण्यासारखे    काही नाही.    पर्यावरण    खात्याने असे    केले नसते तर    आपल्या    कर्तव्याकडे    कानाडोळा    केला असे झाले    असते. एवढेच    नाही तर    याबाबत जैविक    बहुविधतेसंबंधीच्या    रिओ    आंतरराष्ट्रीय    कराराचा आणि    संयुक्त    राष्ट्रांच्या    वनसंरक्षणासंबंधीच्या    शिफारसी    मोडल्याचा    ठपका आला असता.    ओरिसातील    प्रकल्प    उभारताना    पर्यावरणाकडे    दुर्लक्ष    करण्याच्या    वेदान्तच्या    या    प्रवृत्तीवर    याआधी    ब्रिटिश    सरकारनेही    ताशेरे ओढले    आहेत.    त्यामुळे    केंदीय    पर्यावरण    खात्याने    वेदान्तला    बॉक्साईटच्या    खाणीची    परवानगी    नाकारून आपले    राष्ट्रीय व    आंतरराष्ट्रीय    कर्तव्य पार    पाडले आहे.    वेदान्तला    पर्यावरणीय    संमती    देण्यासाठी    पर्यावरण    खात्याने    नियोजन    मंडळाचे एक    सदस्य एन. सी.    सक्सेना    यांच्या    नेतृत्वाखाली    एक समिती    नेमली होती. या    समितीने    खाणीच्या    जागेची पाहणी    करून, या    भागातील    आदिवासी व    ग्रामसभा    यांच्याशी    चर्चा करून    याबाबतचा    अहवाल तयार    केला आहे.    अहवालात या    भागातील    जैविक    बहुविधतेवर    होणारा    दुष्परिणाम,    या भागात    राहणारे    डोंगरिया आणि    कुटिया कोंढ    आदिवासी    जमातींचे    येथील    वनसंपत्तीवर    अवलंबून    असणारे    दैनंदिन जीवन,    वनांवर    त्यांचा    असणारा हक्क    यांचे कसे    उल्लंघन होत    आहे याचे    विस्तृत    विवेचन केले    आहे. असे असले    तरी    वेदान्तला    त्याबद्दल    दंड आकारून    परवानगी    द्यावी असे    ओरिसा    सरकारातील    काही लोकांचे    म्हणणे होते.    याचा अर्थ,    पर्यावरणविषयक    कायदे मोडा    आणि दंड भरून    मोकळे व्हा    असा झाला असता.    महाराष्ट्रासह    देशात अनेक    ठिकाणी विकास    प्रकल्पांची    आखणी करण्यात    येत आहे, पण ते    करताना    पर्यावरणाचा    विचार दुय्यम    मानण्यात येत    आहे. मग तो नवी    मुंबईतील    विमानतळाचा    प्रश्ान् असो    की, पश्चिम घाट    प्रकल्प असो.    बहुतेकांची    अशी धारणा    झाली आहे की,    आथिर्क    विकासाचा वेग    वाढवायचा    असल्यामुळे    पंतप्रधान    पर्यावरणाकडे    दुर्लक्ष    करून या    प्रकल्पांना    मंजुरी    मिळवून देतील.    पण    पंतप्रधानांचे    हात    कायद्याने    बांधले गेले    आहेत.    पर्यावरणाचा    अजिबात विचार    न करता    प्रकल्पांना    मंजुरी    द्यायची असेल    तर त्यांना    आधी पर्यावरण    खाते रद्द    करावे लागेल.    एवढेच नाही तर    पर्यावरणाबाबतचे    आंतरराष्ट्रीय    कायदे    केराच्या    टोपलीत    टाकावे    लागतील. तसे    काहीही    होण्याची    शक्यता नाही    आणि विकास    प्रकल्पांची    आखणी करताना    पर्यावरणाला    डावलता येणार    नाही, हाच    जयराम रमेश    यांच्या या    निर्णयामागचा    संदेश आहे.</p>
<p>संपादकीय,<br />
साभार- महारष्ट्र टाइम्स</p>
<p><a class="aligncenter" title="http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/6429484.cms" href="http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/6429484.cms" target="_blank"><span style="color: #0000ff;"><span style="text-decoration: underline;">http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/6429484.cms</span></span></a></p>
]]></content:encoded>
			<wfw:commentRss>http://gangajal.org.in/blog/2010/08/%e0%a4%9c%e0%a4%af%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%ae-%e0%a4%b0%e0%a4%ae%e0%a5%87%e0%a4%b6-%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a4%be-%e0%a4%a6%e0%a4%a3%e0%a4%95%e0%a4%be/feed/</wfw:commentRss>
		<slash:comments>0</slash:comments>
		</item>
		<item>
		<title>World Photography Day !</title>
		<link>http://gangajal.org.in/blog/2010/08/world-photography-day/</link>
		<comments>http://gangajal.org.in/blog/2010/08/world-photography-day/#comments</comments>
		<pubDate>Thu, 19 Aug 2010 16:49:22 +0000</pubDate>
		<dc:creator>Vivek Buwa</dc:creator>
				<category><![CDATA["Jan Jodo Ganga Yatra"]]></category>
		<category><![CDATA[Annual Magazine]]></category>
		<category><![CDATA[Articles]]></category>
		<category><![CDATA[Climate Change]]></category>
		<category><![CDATA[Culture]]></category>
		<category><![CDATA[Downloads]]></category>
		<category><![CDATA[English Posts]]></category>
		<category><![CDATA[Environment]]></category>
		<category><![CDATA[Ganga]]></category>
		<category><![CDATA[Gangajal Nature Foundation]]></category>
		<category><![CDATA[Global Warming]]></category>
		<category><![CDATA[Human Rights]]></category>
		<category><![CDATA[India]]></category>
		<category><![CDATA[Indian Agriculture]]></category>
		<category><![CDATA[Mission Tree Plantation]]></category>
		<category><![CDATA[Photography & documentry Competation]]></category>
		<category><![CDATA[Pollution]]></category>
		<category><![CDATA[Water Pollution]]></category>
		<category><![CDATA[World Photography Day !]]></category>
		<category><![CDATA[water]]></category>
		<category><![CDATA[we love India]]></category>
		<category><![CDATA[we love Mumbai]]></category>

		<guid isPermaLink="false">http://gangajal.org.in/blog/?p=5935</guid>
		<description><![CDATA[On the ‘World Photography Day’, ‘Gangajal’ presents to you some of the pictures taken by our President Shri Vijay Mudshingikar.]]></description>
			<content:encoded><![CDATA[<p style="text-align: center;">On the <strong>‘World Photography Day’</strong>, ‘Gangajal’ presents to you some of the pictures taken by our President</p>
<p style="text-align: center;"><strong>Shri Vijay Mudshingikar.</strong></p>
<p style="text-align: center;"><a href="http://gangajal.org.in/blog/wp-content/uploads/2010/08/161.jpg"><img class="aligncenter size-full wp-image-5936" title=" " src="http://gangajal.org.in/blog/wp-content/uploads/2010/08/161.jpg" alt="" width="600" height="400" /></a></p>
<p style="text-align: center;"><a href="http://gangajal.org.in/blog/wp-content/uploads/2010/08/15.jpg"><img class="aligncenter size-full wp-image-5937" title=" " src="http://gangajal.org.in/blog/wp-content/uploads/2010/08/15.jpg" alt="" width="600" height="400" /></a></p>
<p style="text-align: center;"><a href="http://gangajal.org.in/blog/wp-content/uploads/2010/08/42.jpg"><img class="aligncenter size-full wp-image-5939" title=" " src="http://gangajal.org.in/blog/wp-content/uploads/2010/08/42.jpg" alt="" width="400" height="600" /></a></p>
<p style="text-align: center;"><a href="http://gangajal.org.in/blog/wp-content/uploads/2010/08/011.jpg"><img class="aligncenter size-full wp-image-5979" title=" " src="http://gangajal.org.in/blog/wp-content/uploads/2010/08/011.jpg" alt="" width="600" height="400" /></a></p>
<p style="text-align: center;"><a href="http://gangajal.org.in/blog/wp-content/uploads/2010/08/34.jpg"><img class="aligncenter size-full wp-image-5945" title=" " src="http://gangajal.org.in/blog/wp-content/uploads/2010/08/34.jpg" alt="" width="600" height="400" /></a></p>
<p style="text-align: center;"><a href="http://gangajal.org.in/blog/wp-content/uploads/2010/08/101.jpg"><img class="aligncenter size-full wp-image-5946" title=" " src="http://gangajal.org.in/blog/wp-content/uploads/2010/08/101.jpg" alt="" width="600" height="400" /></a></p>
<p style="text-align: center;"><a href="http://gangajal.org.in/blog/wp-content/uploads/2010/08/51.jpg"><img class="aligncenter size-full wp-image-5947" title=" " src="http://gangajal.org.in/blog/wp-content/uploads/2010/08/51.jpg" alt="" width="400" height="600" /></a></p>
<p style="text-align: center;"><a href="http://gangajal.org.in/blog/wp-content/uploads/2010/08/71.jpg"><img class="aligncenter size-full wp-image-5950" title=" " src="http://gangajal.org.in/blog/wp-content/uploads/2010/08/71.jpg" alt="" width="600" height="400" /></a></p>
<p style="text-align: center;"><a href="http://gangajal.org.in/blog/wp-content/uploads/2010/08/81.jpg"><img class="aligncenter size-full wp-image-5954" title=" " src="http://gangajal.org.in/blog/wp-content/uploads/2010/08/81.jpg" alt="" width="400" height="600" /></a></p>
<p style="text-align: center;"><a href="http://gangajal.org.in/blog/wp-content/uploads/2010/08/151.jpg"><img class="aligncenter size-full wp-image-5955" title=" " src="http://gangajal.org.in/blog/wp-content/uploads/2010/08/151.jpg" alt="" width="400" height="600" /></a></p>
<p style="text-align: center;"><a href="http://gangajal.org.in/blog/wp-content/uploads/2010/08/172.jpg"><img class="aligncenter size-full wp-image-5982" title=" " src="http://gangajal.org.in/blog/wp-content/uploads/2010/08/172.jpg" alt="" width="600" height="400" /></a></p>
<p style="text-align: center;"><a href="http://gangajal.org.in/blog/wp-content/uploads/2010/08/131.jpg"><img class="aligncenter size-full wp-image-5956" title=" " src="http://gangajal.org.in/blog/wp-content/uploads/2010/08/131.jpg" alt="" width="600" height="400" /></a></p>
<p style="text-align: center;"><a href="http://gangajal.org.in/blog/wp-content/uploads/2010/08/111.jpg"><img class="aligncenter size-full wp-image-5957" title=" " src="http://gangajal.org.in/blog/wp-content/uploads/2010/08/111.jpg" alt="" width="600" height="400" /></a></p>
<p style="text-align: center;"><a href="http://gangajal.org.in/blog/wp-content/uploads/2010/08/61.jpg"><img class="aligncenter size-full wp-image-5959" title=" " src="http://gangajal.org.in/blog/wp-content/uploads/2010/08/61.jpg" alt="" width="400" height="600" /></a></p>
<p style="text-align: center;"><a href="http://gangajal.org.in/blog/wp-content/uploads/2010/08/121.jpg"><img class="aligncenter size-full wp-image-5960" title=" " src="http://gangajal.org.in/blog/wp-content/uploads/2010/08/121.jpg" alt="" width="600" height="400" /></a></p>
<p style="text-align: center;"><a href="http://gangajal.org.in/blog/wp-content/uploads/2010/08/141.jpg"><img class="aligncenter size-full wp-image-5962" title=" " src="http://gangajal.org.in/blog/wp-content/uploads/2010/08/141.jpg" alt="" width="600" height="400" /></a></p>
<p style="text-align: center;">
<p style="text-align: center;"><a href="http://gangajal.org.in/blog/wp-content/uploads/2010/08/79.jpg"><img class="aligncenter size-full wp-image-5984" title=" " src="http://gangajal.org.in/blog/wp-content/uploads/2010/08/79.jpg" alt="" width="600" height="400" /></a></p>
<p style="text-align: center;">
<p style="text-align: center;">
<p style="text-align: center;">
]]></content:encoded>
			<wfw:commentRss>http://gangajal.org.in/blog/2010/08/world-photography-day/feed/</wfw:commentRss>
		<slash:comments>1</slash:comments>
		</item>
		<item>
		<title>‘न्यू दिल्ली’चा हल्ला पर्यावरणावरचा!</title>
		<link>http://gangajal.org.in/blog/2010/08/%e2%80%98%e0%a4%a8%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a5%82-%e0%a4%a6%e0%a4%bf%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%b2%e0%a5%80%e2%80%99%e0%a4%9a%e0%a4%be-%e0%a4%b9%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%b2%e0%a4%be-%e0%a4%aa%e0%a4%b0/</link>
		<comments>http://gangajal.org.in/blog/2010/08/%e2%80%98%e0%a4%a8%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a5%82-%e0%a4%a6%e0%a4%bf%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%b2%e0%a5%80%e2%80%99%e0%a4%9a%e0%a4%be-%e0%a4%b9%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%b2%e0%a4%be-%e0%a4%aa%e0%a4%b0/#comments</comments>
		<pubDate>Tue, 17 Aug 2010 05:37:14 +0000</pubDate>
		<dc:creator>Rohan Mudshingikar</dc:creator>
				<category><![CDATA["Jan Jodo Ganga Yatra"]]></category>
		<category><![CDATA[Annual Magazine]]></category>
		<category><![CDATA[Articles]]></category>
		<category><![CDATA[Climate Change]]></category>
		<category><![CDATA[Culture]]></category>
		<category><![CDATA[Downloads]]></category>
		<category><![CDATA[Environment]]></category>
		<category><![CDATA[Ganga]]></category>
		<category><![CDATA[Gangajal Nature Foundation]]></category>
		<category><![CDATA[Global Warming]]></category>
		<category><![CDATA[Human Rights]]></category>
		<category><![CDATA[India]]></category>
		<category><![CDATA[Indian Agriculture]]></category>
		<category><![CDATA[Mission Tree Plantation]]></category>
		<category><![CDATA[Panchganga]]></category>
		<category><![CDATA[Photography & documentry Competation]]></category>
		<category><![CDATA[Pollution]]></category>
		<category><![CDATA[River]]></category>
		<category><![CDATA[Water Pollution]]></category>
		<category><![CDATA[Yamuna]]></category>
		<category><![CDATA[water]]></category>
		<category><![CDATA[we love India]]></category>
		<category><![CDATA[we love Mumbai]]></category>
		<category><![CDATA[wild life]]></category>
		<category><![CDATA[मराठी Posts]]></category>

		<guid isPermaLink="false">http://gangajal.org.in/blog/?p=5921</guid>
		<description><![CDATA[‘न्यू दिल्ली’ हे शब्द गेल्या आठवडय़ात अचानक जगभर चर्चेत आले. ते राष्ट्रकुल स्पर्धासाठी नव्हते, भारताच्या ६४व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त किंवा इतर कोणत्या कामगिरीसाठीसुद्धा नव्हते. या चर्चेमागचे कारण होते आरोग्य आणि पर्यावरणाशी निगडित असलेल्या एका समस्येशी! त्याच्या मुळाशी आहे ‘न्यू दिल्ली मेटॅलो-बी-लॅक्टोमेस १’ अर्थात ‘एनडीएम-१’ हा जनुक (जीन)! अनेक रोगांना कारणीभूत ठरणाऱ्या जिवाणूंमध्ये (बॅक्टेरिया) हे जनुक आढळले. त्याचे [...]]]></description>
			<content:encoded><![CDATA[<p style="text-align: justify;"><img src="http://www.loksatta.com/images/stories/newlok/newdaily/20100817/bhav04.jpg" border="0" alt="" align="left" /><img src="http://www.loksatta.com/images/stories/newlok/newdaily/20100817/bhav05.jpg" border="0" alt="" align="right" />‘न्यू  दिल्ली’ हे शब्द गेल्या आठवडय़ात अचानक जगभर चर्चेत आले. ते राष्ट्रकुल  स्पर्धासाठी नव्हते, भारताच्या ६४व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त किंवा इतर  कोणत्या कामगिरीसाठीसुद्धा नव्हते. या चर्चेमागचे कारण होते आरोग्य आणि  पर्यावरणाशी निगडित असलेल्या एका समस्येशी! त्याच्या मुळाशी आहे ‘न्यू  दिल्ली मेटॅलो-बी-लॅक्टोमेस १’ अर्थात ‘एनडीएम-१’ हा जनुक (जीन)!   अनेक रोगांना कारणीभूत ठरणाऱ्या जिवाणूंमध्ये (बॅक्टेरिया) हे जनुक आढळले.  त्याचे गुणधर्म इतके अफलातून असल्याचे समजले, की वैद्यकीय आणि औषधनिर्मिती  क्षेत्रात काम करणाऱ्या भल्याभल्यांना त्याच्याकडे लक्ष देणे भाग पडले.  काहीजणांनी या जनुकाचे वर्णन ‘सुपरबग’ असेही केले, पण असे काय होते या  ‘एनडीएम-१’ मध्ये आणि त्याची आताच इतकी चर्चा होण्याचे कारण काय?<br />
‘एनडीएम-१’ची  खासियत अशी, की या जनुकामुळे कोणताही बॅक्टेरिया सध्या अस्तित्वात  असलेल्या प्रतिजैविकांचा (अँटिबायोटिक्स) समर्थपणे सामना करतो आणि औषधांना  निष्प्रभ ठरवतो. त्यामुळेच या जनुकाचा सर्वत्र प्रसार झाला तर जिवाणूंमुळे  होणाऱ्या रोगांवर मात कशी करायची, ही चिंता सध्या औधषनिर्मात्यांना सतावत  आहे. या जनुकांचा उगम भारत व पाकिस्तानात झाला असल्याचे सांगितले जात  असल्याने आपल्याला तर ही समस्या अधिक गांभीर्याने घ्यावी लागणार आहे.  अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या एका संशोधनप्रबंधात ही बाब उघड झाली. पाठोपाठ  त्याची चर्चासुद्धा सुरू झाली आहे. वरवर विचार करता हा प्रश्न वैद्यकीय  क्षेत्राशी संबंधित वाटेल, पण त्याची व्याप्ती त्याहून कितीतरी मोठी असून,  एकूणच पर्यावरणाची मोठी समस्या म्हणून ती उभी राहात आहे. विशेष म्हणजे  त्याच्या प्रसाराचा जवळचा संबंध सामान्य माणसाशी आणि त्याच्या बऱ्यावाईट  सवयींशीसुद्धा आहे.<br />
सतत युद्ध आमचे सुरू<br />
जिवाणू आणि माणूस यांच्यातील  संघर्ष पुरातन काळापासून सुरूच आहे. त्यांच्यामुळे माणसाला अनेक रोग  होतात. हे रोग होत असतानाच काही काळानंतर माणसात त्या जिवाणूसाठी  प्रतिकारकशक्तीसुद्धा निर्माण होते किंवा काही जिवाणूंवर मात करण्यासाठी  प्रतिजैविकेसुद्धा माणूस विकसित करतो, मात्र ही प्रतिजैविके एकदा विकसित  केली म्हणजे त्या जिवाणूच्या कारवायांवर संपूर्ण विजय मिळवला असे होत नाही.  कारण आपण काही प्रतिजैविके आणि ती वापरून औषधे विकसित केली, की  जिवाणूसुद्धा त्याच्या वैशिष्टय़ांमध्ये बदल करून घेतो. असे करण्यात ते  अतिशय पटाईत असतात. परिणामी, जिवाणू त्या औषधांना दाद देईनासा होतो.  त्यामुळे त्याच्या बदललेल्या गुणधर्मावर मात करण्यासाठी नवे प्रतिजैविक आणि  नवे औषध याची आवश्यकता भासते. हाच लढा गेली कित्येक दशके सुरू आहे आणि  पुढेसुद्धा असाच सुरू राहील. याच टप्प्यात अचानक काही वैशिष्टय़पूर्ण जिवाणू  उद्भवतात किंवा ते गुणधर्म बदलतात. त्याचा परिणाम म्हणून खूप मोठय़ा  प्रमाणावर रोगराई/ संसर्ग पसरतो, तेव्हा खूप मोठी चर्चा होते आणि ते आव्हान  पेलण्यासाठी युद्धपातळीवर उपाययोजना हाती घेतल्या जातात. अलीकडच्या काळात  विषाणूंमुळे निर्माण झालेल्या ‘बर्ड फ्लू’, ‘स्वाइन फ्लू’मुळे उद्भवलेली  युद्धजन्य परिस्थिती अनुभवायला मिळालीच. आता जिवाणूंमध्ये आढळणाऱ्या  ‘एनडीएम-१’ या जनुकाने असाच धुरळा उडवला आहे.<br />
‘एनडीएम-१’ची करामत<br />
जिवाणूंमुळे  होणाऱ्या विविध संसर्गाना रोखण्यावर व त्यावर उपचार करण्यासाठी जगभरात  सध्या सव्वाशेहून अधिक प्रतिजैविके उपलब्ध आहेत. जुन्या प्रतिजैविकांचा  प्रभाव हळूहळू कमी होत गेला, की नवी प्रतिजैविके विकसित केली जातात.  त्यांची ढाल वापरूनच जिवाणूंमुळे उभ्या ठाकणाऱ्या नव्या आव्हानांचा सामना  केला जातो. सध्या अशी सुमारे १४ प्रभावकारी प्रतिजैविके जगभरात उपलब्ध  आहेत. त्यात इमिपेनेम, सेफोटॅक्झिम, जेन्टॅमायसिन, टोब्रामायसिन,  मायनोसायक्लिन, टायगेसायक्लिन, कोलिस्टिन अशा अव्वल प्रतिजैविकांचा समावेश  आहे. ही उपलब्ध असलेली फौज वापरूनच सध्या अनेक घातक जिवाणूजन्य आजारांचा  सामना केला जात आहे. पण ‘एनडीएम-१’ हे जनुक या प्रतिजैविकांनाही दाद  देईनासे झाले आहे. त्याची ही क्षमता इतकी आहे, की १४ पैकी १२  प्रतिजैविकांना ते अजिबात जुमानत नाही. तर उरलेल्या टायगेसायक्लिन या  प्रतिजैविकाचा त्याच्यावर ६४ ते ६७ टक्के परिणाम होतो. खऱ्या अर्थाने केवळ  कोलिस्टिन या प्रतिजैविकाचीच मात्रा त्याच्यावर पूर्णपणे लागू पडते.  त्यामुळेच ‘एनडीएम-१’ला अडविण्याची एक-दोनच अस्त्रे आपल्याकडे उपलब्ध  असल्याने त्याकडे अधिक गंभीरपणे पाहावे लागणार आहे. विशेष म्हणजे  ‘एनडीएम-१’ने झटपट गुणधर्म बदलले आणि या एक-दोन अस्त्रांवरही मात केली, तर  त्याला लगाम घालण्यासाठी आपल्या हाती काहीही नसेल. म्हणूनच त्याची इतकी दखल  घेतली जात आहे.<br />
‘एनडीएम-१’ हा जनुक सध्या तरी मोजक्याच जिवाणूंमध्ये  आढळला आहे. त्यात ई-कोलाय, क्लेब्सिएला न्यूमोनिए, एन्टोरोबॅक्टर एसपीपी,  प्रोविडेन्सिया एसपीपी, स्रिटोबॅक्टर फ्रेउंडी, मोर्गानेला मॉर्गनी अशा  जिवाणूंमध्ये आढळला आहे. तो मुख्यत: रुग्णालयांमधील संसर्ग पसरण्यास  कारणीभूत ठरत आहे. त्याच्यामुळे विशेषत: मूत्रमार्गातील व उघडय़ा जखमांचा  संसर्ग पसरतो.<br />
‘एनडीएम-१’च्या उगमाकडे<br />
‘एनडीएम-१’ जनुक २००८ साली  पहिल्यांदाच आढळून आले. त्यानंतर   गेल्या वर्षी स्वीडनचा एक रुग्ण  भारतातून शस्त्रक्रिया करून गेल्यावर त्याला या जनुकामुळे बाधा झाल्याचे  लक्षात आले. त्यानंतर या जनुकाबाबत सविस्तर अभ्यास सुरू झाला. मद्रास  विद्यापीठाच्या मायक्रोबायॉलॉजी विभागाचे डॉ. के. के. कुमारस्वामी  यांच्यासह ब्रिटनमधील काही संस्था आणि भारत-पाकिस्तानमधील विविध  प्रयोगशाळांच्या अभ्यासकांनी मिळून याबाबत एक शोधनिबंध प्रसिद्ध केला.  त्यासाठी भारत, पाकिस्तान व ब्रिटनमधील काही रुग्णांचे नमुने तपासण्यात  आले. त्यात भारत व पाकिस्तानातील अनेक शहरांमध्ये त्याचे अस्तित्व आढळून  आले. ब्रिटनमध्ये ज्या १७ रुग्णांमध्ये त्याचा संसर्ग आढळला. ते सर्वजण  वर्षभराच्या काळात भारतात येऊन गेले होते आणि त्यापैकी १४जण विविध  उपचारांसाठी रुग्णालयातही दाखल झाले होते. त्यामुळे या ‘एनडीएम-१’ जनुकाचा  उगम भारत-पाकिस्तानात असल्याचे जाहीर करण्यात आले. खरंतर एखाद्या जनुकाचा  किंवा जिवाणूचा उगम कोणत्या प्रदेशात आहे हे शोधून काढण्यासाठी कराव्या  लागणाऱ्या अभ्यासासाठी व्यापक सर्वेक्षण करावे लागते आणि मोठय़ा प्रमाणावर  नमुने तपासावे लागतात. त्यामुळेच या जनुकाचा उगम भारत-पाकिस्तानात असल्याचे  मानणे घाईचे ठरेल.<br />
औषध कंपन्यांचे कारस्थान?<br />
‘एनडीएम-१’ जनुकाची आता  सुरू असलेली चर्चा हा औषध कंपन्यांचे कारस्थान असल्याचा आरोपही केला जात  आहे. या जनुकाला जी एक-दोन प्रतिजैविके निष्प्रभ करतात, त्या  प्रतिजैविकांची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांनी पैसे देऊन हा अभ्यास करवून  घेतला, असा आरोप करण्यात येत आहे. त्यात तथ्य नसल्याचे हा अभ्यास करणाऱ्या  संशोधकांनी म्हटले आहे. त्यात किती तथ्य आहे, हे भविष्यात कदाचित पुढे  येईलच. हा वादाचा मुद्दा, तसेच या जनुकाचा उगम भारतात आहे की अन्यत्र कुठे,  अशा कोणत्याही गोष्टींमुळे या प्रश्नाचे गांभीर्य निश्चितच कमी होत नाही.  कारण काहीही असले तरी हा जनुक आपल्या अंगणात आलेला आहे, ही वस्तुस्थिती  आहे. त्यामुळे त्याला तोंड देण्यासाठी काय उपाययोजना करायची, याकडे संशोधक व  वैद्यकीय क्षेत्राकडून पुरेशी काळजी घेतली जायला हवी. इतकेच नव्हे, तर  आंतरराष्ट्रीय पातळीवरूनही त्याच्यावर लक्ष ठेवावे लागणार आहे.<br />
(या  लेखासाठी शास्त्रीय माहिती व संदर्भ पुण्यातील राष्ट्रीय पेशीविज्ञान  संस्थेचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. योगेश शौचे यांनी पुरविले आहेत.)</p>
<p><strong>अभिजित घोरपडे </strong></p>
<p><a href="mailto:abhighorpade@rediffmail.com">abhighorpade@rediffmail.com</a></p>
<p><strong>साभार- लोकसत्ता</strong></p>
<p><a class="aligncenter" title="http://www.loksatta.com/index.php?option=com_content&amp;view=article&amp;id=93872:2010-08-16-16-07-34&amp;catid=96:2009-08-04-04-30-04&amp;Itemid=108" href="http://www.loksatta.com/index.php?option=com_content&amp;view=article&amp;id=93872:2010-08-16-16-07-34&amp;catid=96:2009-08-04-04-30-04&amp;Itemid=108" target="_blank">http://www.loksatta.com/index.php?option=com_content&amp;view=article&amp;id=93872:2010-08-16-16-07-34&amp;catid=96:2009-08-04-04-30-04&amp;Itemid=108</a></p>
<p><script type="text/javascript">// <![CDATA[
 document.write( '' );
// ]]&gt;</script> <script type="text/javascript">// <![CDATA[
 document.write( '</' );
 document.write( 'span>' );
// ]]&gt;</script></p>
]]></content:encoded>
			<wfw:commentRss>http://gangajal.org.in/blog/2010/08/%e2%80%98%e0%a4%a8%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a5%82-%e0%a4%a6%e0%a4%bf%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%b2%e0%a5%80%e2%80%99%e0%a4%9a%e0%a4%be-%e0%a4%b9%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%b2%e0%a4%be-%e0%a4%aa%e0%a4%b0/feed/</wfw:commentRss>
		<slash:comments>0</slash:comments>
		</item>
		<item>
		<title>Mission Tree Plantation by Gangajal Nature Foundation.</title>
		<link>http://gangajal.org.in/blog/2010/08/mission-tree-plantation-by-gangajal-nature-foundation/</link>
		<comments>http://gangajal.org.in/blog/2010/08/mission-tree-plantation-by-gangajal-nature-foundation/#comments</comments>
		<pubDate>Mon, 02 Aug 2010 03:15:52 +0000</pubDate>
		<dc:creator>Rohan Mudshingikar</dc:creator>
				<category><![CDATA["Jan Jodo Ganga Yatra"]]></category>
		<category><![CDATA[Annual Magazine]]></category>
		<category><![CDATA[Articles]]></category>
		<category><![CDATA[Climate Change]]></category>
		<category><![CDATA[Culture]]></category>
		<category><![CDATA[Downloads]]></category>
		<category><![CDATA[English Posts]]></category>
		<category><![CDATA[Environment]]></category>
		<category><![CDATA[Ganga]]></category>
		<category><![CDATA[Gangajal Nature Foundation]]></category>
		<category><![CDATA[Global Warming]]></category>
		<category><![CDATA[Human Rights]]></category>
		<category><![CDATA[India]]></category>
		<category><![CDATA[Indian Agriculture]]></category>
		<category><![CDATA[Mission Tree Plantation]]></category>
		<category><![CDATA[Panchganga]]></category>
		<category><![CDATA[Photography & documentry Competation]]></category>
		<category><![CDATA[Pollution]]></category>
		<category><![CDATA[River]]></category>
		<category><![CDATA[River Ganga]]></category>
		<category><![CDATA[River Koshi]]></category>
		<category><![CDATA[Tiger]]></category>
		<category><![CDATA[Water Pollution]]></category>
		<category><![CDATA[water]]></category>
		<category><![CDATA[we love India]]></category>
		<category><![CDATA[we love Mumbai]]></category>
		<category><![CDATA[wild life]]></category>

		<guid isPermaLink="false">http://gangajal.org.in/blog/?p=5728</guid>
		<description><![CDATA[Gangajal Nature Foundation is doing some efforts towards nature conservation in different medium. On 31st July 2010 tree plantation movement had been organized on the Eastern Express Highway from the Vikhroli to Mulund. This movement was completed under the guidance of Shri Surendra Mishra, managing trustee of Gangajal Nature Foundation. President Shri Vijay Mudshingikar and [...]]]></description>
			<content:encoded><![CDATA[<p style="text-align: center;"><a href="http://gangajal.org.in/blog/wp-content/uploads/2010/08/2-Vrukshropan-copy.jpg"><img class="aligncenter size-full wp-image-5730" title=" " src="http://gangajal.org.in/blog/wp-content/uploads/2010/08/2-Vrukshropan-copy.jpg" alt="" width="600" height="300" /></a></p>
<p style="text-align: justify;">Gangajal Nature Foundation is doing some efforts towards nature conservation in different medium. On 31<sup>st</sup> July 2010 tree plantation movement had been organized on the Eastern Express Highway from the Vikhroli to Mulund. This movement was completed under the guidance of Shri Surendra Mishra, managing trustee of Gangajal Nature Foundation. President Shri Vijay Mudshingikar and Treasure Shri Machhindra Patil had also attended this mission. Golden Durandoo, Arrally and Gulmohar’s 250 plants have been planted in this mission. PWD’s Officer Shri Vijay karande and Shri R. P. Patil had supported to this mission. In future these plants will be maintained by Gangajal Nature Foundation.</p>
<p style="text-align: center;"><a href="http://gangajal.org.in/blog/wp-content/uploads/2010/08/DSCN02311.jpg"><img class="aligncenter size-full wp-image-5731" title=" " src="http://gangajal.org.in/blog/wp-content/uploads/2010/08/DSCN02311.jpg" alt="" width="600" height="500" /></a></p>
<p style="text-align: center;"><a href="http://gangajal.org.in/blog/wp-content/uploads/2010/08/DSCN0228.jpg"><img class="aligncenter size-full wp-image-5732" title=" " src="http://gangajal.org.in/blog/wp-content/uploads/2010/08/DSCN0228.jpg" alt="" width="600" height="500" /></a></p>
<p style="text-align: center;"><a href="http://gangajal.org.in/blog/wp-content/uploads/2010/08/DSCN0235.jpg"><img class="aligncenter size-full wp-image-5733" title=" " src="http://gangajal.org.in/blog/wp-content/uploads/2010/08/DSCN0235.jpg" alt="" width="400" height="600" /></a></p>
<p style="text-align: center;"><a href="http://gangajal.org.in/blog/wp-content/uploads/2010/08/DSCN0236.jpg"><img class="aligncenter size-full wp-image-5734" title=" " src="http://gangajal.org.in/blog/wp-content/uploads/2010/08/DSCN0236.jpg" alt="" width="600" height="400" /></a></p>
<p style="text-align: center;"><a href="http://gangajal.org.in/blog/wp-content/uploads/2010/08/DSCN0262.jpg"><img class="aligncenter size-full wp-image-5736" title=" " src="http://gangajal.org.in/blog/wp-content/uploads/2010/08/DSCN0262.jpg" alt="" width="400" height="600" /></a></p>
<p style="text-align: center;"><a href="http://gangajal.org.in/blog/wp-content/uploads/2010/08/DSCN0256.jpg"><img class="aligncenter size-full wp-image-5737" title=" " src="http://gangajal.org.in/blog/wp-content/uploads/2010/08/DSCN0256.jpg" alt="" width="600" height="400" /></a></p>
<p style="text-align: center;"><a href="http://gangajal.org.in/blog/wp-content/uploads/2010/08/DSCN0264.jpg"><img class="aligncenter size-full wp-image-5738" title=" " src="http://gangajal.org.in/blog/wp-content/uploads/2010/08/DSCN0264.jpg" alt="" width="400" height="600" /></a></p>
<p style="text-align: center;"><a href="http://gangajal.org.in/blog/wp-content/uploads/2010/08/DSCN0259.jpg"><img class="aligncenter size-full wp-image-5740" title=" " src="http://gangajal.org.in/blog/wp-content/uploads/2010/08/DSCN0259.jpg" alt="" width="600" height="400" /></a></p>
<p style="text-align: center;"><a href="http://gangajal.org.in/blog/wp-content/uploads/2010/08/DSCN0276.jpg"><img class="aligncenter size-full wp-image-5741" title=" " src="http://gangajal.org.in/blog/wp-content/uploads/2010/08/DSCN0276.jpg" alt="" width="600" height="500" /></a></p>
<p style="text-align: center;"><a href="http://gangajal.org.in/blog/wp-content/uploads/2010/08/DSCN0265.jpg"><img class="aligncenter size-full wp-image-5742" title=" " src="http://gangajal.org.in/blog/wp-content/uploads/2010/08/DSCN0265.jpg" alt="" width="600" height="400" /></a></p>
<p style="text-align: center;">
]]></content:encoded>
			<wfw:commentRss>http://gangajal.org.in/blog/2010/08/mission-tree-plantation-by-gangajal-nature-foundation/feed/</wfw:commentRss>
		<slash:comments>0</slash:comments>
		</item>
		<item>
		<title>गंगेच्या नावानं चांगभलं !</title>
		<link>http://gangajal.org.in/blog/2010/07/%e0%a4%97%e0%a4%82%e0%a4%97%e0%a5%87%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a4%82-%e0%a4%9a%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%97%e0%a4%ad%e0%a4%b2%e0%a4%82-2/</link>
		<comments>http://gangajal.org.in/blog/2010/07/%e0%a4%97%e0%a4%82%e0%a4%97%e0%a5%87%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a4%82-%e0%a4%9a%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%97%e0%a4%ad%e0%a4%b2%e0%a4%82-2/#comments</comments>
		<pubDate>Wed, 28 Jul 2010 05:36:35 +0000</pubDate>
		<dc:creator>Rohan Mudshingikar</dc:creator>
				<category><![CDATA["Jan Jodo Ganga Yatra"]]></category>
		<category><![CDATA[Annual Magazine]]></category>
		<category><![CDATA[Articles]]></category>
		<category><![CDATA[Climate Change]]></category>
		<category><![CDATA[Culture]]></category>
		<category><![CDATA[Downloads]]></category>
		<category><![CDATA[Environment]]></category>
		<category><![CDATA[Ganga]]></category>
		<category><![CDATA[Gangajal Nature Foundation]]></category>
		<category><![CDATA[Global Warming]]></category>
		<category><![CDATA[Human Rights]]></category>
		<category><![CDATA[India]]></category>
		<category><![CDATA[Indian Agriculture]]></category>
		<category><![CDATA[Panchganga]]></category>
		<category><![CDATA[Photography & documentry Competation]]></category>
		<category><![CDATA[Pollution]]></category>
		<category><![CDATA[Press Release]]></category>
		<category><![CDATA[River]]></category>
		<category><![CDATA[River Ganga]]></category>
		<category><![CDATA[River Koshi]]></category>
		<category><![CDATA[Rivera]]></category>
		<category><![CDATA[Yamuna]]></category>
		<category><![CDATA[water]]></category>
		<category><![CDATA[we love India]]></category>
		<category><![CDATA[we love Mumbai]]></category>
		<category><![CDATA[wild life]]></category>
		<category><![CDATA[मराठी Posts]]></category>

		<guid isPermaLink="false">http://gangajal.org.in/blog/?p=5693</guid>
		<description><![CDATA[]]></description>
			<content:encoded><![CDATA[<p style="text-align: center;"><a href="http://gangajal.org.in/blog/wp-content/uploads/2010/07/11.jpg"><img class="aligncenter size-full wp-image-5694" title=" " src="http://gangajal.org.in/blog/wp-content/uploads/2010/07/11.jpg" alt="" width="624" height="936" /></a><a href="http://gangajal.org.in/blog/wp-content/uploads/2010/07/2.jpg"><img class="aligncenter size-full wp-image-5696" title=" " src="http://gangajal.org.in/blog/wp-content/uploads/2010/07/2.jpg" alt="" width="624" height="936" /></a><a href="http://gangajal.org.in/blog/wp-content/uploads/2010/07/3.jpg"><img class="aligncenter size-full wp-image-5698" title=" " src="http://gangajal.org.in/blog/wp-content/uploads/2010/07/3.jpg" alt="" width="624" height="936" /></a><a href="http://gangajal.org.in/blog/wp-content/uploads/2010/07/4.jpg"><img class="aligncenter size-full wp-image-5699" title=" " src="http://gangajal.org.in/blog/wp-content/uploads/2010/07/4.jpg" alt="" width="624" height="936" /></a><a href="http://gangajal.org.in/blog/wp-content/uploads/2010/07/5.jpg"><img class="aligncenter size-full wp-image-5700" title=" " src="http://gangajal.org.in/blog/wp-content/uploads/2010/07/5.jpg" alt="" width="624" height="936" /></a><a href="http://gangajal.org.in/blog/wp-content/uploads/2010/07/6.jpg"><img class="aligncenter size-full wp-image-5701" title=" " src="http://gangajal.org.in/blog/wp-content/uploads/2010/07/6.jpg" alt="" width="624" height="390" /></a></p>
]]></content:encoded>
			<wfw:commentRss>http://gangajal.org.in/blog/2010/07/%e0%a4%97%e0%a4%82%e0%a4%97%e0%a5%87%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a4%82-%e0%a4%9a%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%97%e0%a4%ad%e0%a4%b2%e0%a4%82-2/feed/</wfw:commentRss>
		<slash:comments>0</slash:comments>
		</item>
		<item>
		<title>शहरांनो, नद्या सुधारा, नाहीतर पैसे टाका!</title>
		<link>http://gangajal.org.in/blog/2010/07/%e0%a4%b6%e0%a4%b9%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a8%e0%a5%8b-%e0%a4%a8%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%b8%e0%a5%81%e0%a4%a7%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%be-%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%b9/</link>
		<comments>http://gangajal.org.in/blog/2010/07/%e0%a4%b6%e0%a4%b9%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a8%e0%a5%8b-%e0%a4%a8%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%b8%e0%a5%81%e0%a4%a7%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%be-%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%b9/#comments</comments>
		<pubDate>Fri, 09 Jul 2010 19:16:12 +0000</pubDate>
		<dc:creator>Rohan Mudshingikar</dc:creator>
				<category><![CDATA["Jan Jodo Ganga Yatra"]]></category>
		<category><![CDATA[Annual Magazine]]></category>
		<category><![CDATA[Articles]]></category>
		<category><![CDATA[Climate Change]]></category>
		<category><![CDATA[Culture]]></category>
		<category><![CDATA[Downloads]]></category>
		<category><![CDATA[Environment]]></category>
		<category><![CDATA[Ganga]]></category>
		<category><![CDATA[Gangajal Nature Foundation]]></category>
		<category><![CDATA[Human Rights]]></category>
		<category><![CDATA[India]]></category>
		<category><![CDATA[Indian Agriculture]]></category>
		<category><![CDATA[Panchganga]]></category>
		<category><![CDATA[Photography & documentry Competation]]></category>
		<category><![CDATA[Pollution]]></category>
		<category><![CDATA[River]]></category>
		<category><![CDATA[Water Pollution]]></category>
		<category><![CDATA[water]]></category>
		<category><![CDATA[we love India]]></category>
		<category><![CDATA[we love Mumbai]]></category>
		<category><![CDATA[मराठी Posts]]></category>

		<guid isPermaLink="false">http://gangajal.org.in/blog/?p=5629</guid>
		<description><![CDATA[शहरांनी नद्या प्रदूषित केल्याची झळ गावांना बसत आहे. पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य, आरोग्याच्या समस्या, मासेमारी संपणे, नदीपात्रातील डांगरवाडय़ा नष्ट होणे हा नुकसानीचा हिशेब कितीतरी मोठा बनतो. शिवाय गावांचे दारिद्रय़, शहरांकडे होणारे स्थलांतर हे कंगोरेसुद्धा या मुद्दय़ाला आहेत. शहरांमुळे गावे अशा प्रकारे नाहक नाडली जात असतील तर हे ओझे वाहण्याची आर्थिक भरपाई गावांना का मिळू नये? त्यामुळे [...]]]></description>
			<content:encoded><![CDATA[<p style="text-align: justify;"><span style="color: #800000;"><a href="http://gangajal.org.in/blog/wp-content/uploads/2010/07/Panchganga11.jpg"><img class="alignleft size-full wp-image-5631" title=" " src="http://gangajal.org.in/blog/wp-content/uploads/2010/07/Panchganga11.jpg" alt="" width="420" height="300" /></a>शहरांनी नद्या प्रदूषित केल्याची झळ गावांना बसत  आहे. पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य, आरोग्याच्या समस्या, मासेमारी  संपणे, नदीपात्रातील डांगरवाडय़ा नष्ट होणे हा नुकसानीचा हिशेब कितीतरी मोठा  बनतो. शिवाय गावांचे दारिद्रय़, शहरांकडे होणारे स्थलांतर हे कंगोरेसुद्धा  या मुद्दय़ाला आहेत. शहरांमुळे गावे अशा प्रकारे नाहक नाडली जात असतील तर हे  ओझे वाहण्याची आर्थिक भरपाई गावांना का मिळू नये? त्यामुळे गावांनी आता  ‘नद्या सुधारा, नाहीतर पैसे टाका’ असा आक्रमक पवित्रा घेतल्याशिवाय यातून  मार्ग निघणार नाही..</span><br />
केंद्रीय वन व पर्यावरणमंत्री जयराम रमेश यांनी दहाच दिवसांपूर्वी पुण्यात  येऊन येथील नदीचे वर्णन मोठे गटार असे केले. पुण्याप्रमाणेच देशातील  जास्तीत जास्त नद्या म्हणजे सांडपाणी वाहून नेणारे प्रवाह बनले असल्याची  जाहीर कबुलीही त्यांनी दिली. पर्यावरणमंत्र्यांचे हे वक्तव्य, नैसर्गिक  प्रवाहांची नेमकी काय स्थिती झाली आहे याबाबत बरेच काही सांगून जाणारे आहे.  शहरात निर्माण होणाऱ्या सांडपाण्यावर पुरेशी व योग्य पद्धतीने प्रक्रिया  करण्याची व्यवस्था नसणे आणि त्याबाबत प्रशासनासह सर्वच पातळय़ांवर दाखवला  जाणारा निष्काळजीपणा हेच या प्रश्नाचे मूळ आहे. त्यामुळे शहरांमध्ये  आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेच! पण खरा प्रश्न त्याच्याही पलीकडचा  आहे. शहरांमध्ये असलेल्या या समस्या शहरवासीयांच्या किंवा तेथील  प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे उद्भवलेला आहे. पण त्याचे गंभीर परिणाम  खालच्या बाजूला असलेल्या गावांना आणि तेथील रहिवाशांना भोगावे लागत आहेत.  गेल्या पंधरा-वीस वर्षांपासून या समस्येने अतिशय उग्र रूप धारण केले आहे.  त्याचा परिणाम म्हणून ग्रामीण भागातील पर्यावरणाचे आणि स्वास्थ्याचे समूळ  उच्चाटन होण्याजोगी स्थिती निर्माण झाली आहे. याबाबत गावांचा ‘दोष’ इतकाच,  की ती कोणत्या ना कोणत्या मोठय़ा शहराच्या खालच्या बाजूला वसलेली आहेत.  त्यामुळेच शहरांच्या घाणीचे आणि प्रदूषणाचे ओझे या गावांना वाहावे लागत  आहे. हे कुठवर चालू द्यायचे हा निर्णय घेण्याची आता वेळ आली आहे. शहरांना  ठणकावून जाब विचारण्याची आणि त्यांच्याकडे त्यांच्याच घोडचुकांबाबत योग्य  तो मोबदला मागण्याचीसुद्धा निश्चितच वेळ आली आहे!<br />
महाराष्ट्राचा विचार  केला तर असे एकही शहर नाही जे आपल्या हद्दीत निर्माण होणाऱ्या सांडपाण्यावर  संपूर्ण प्रक्रिया करण्यास सक्षम आहे. राज्यातील सर्वच मोठय़ा व मध्यम  आकाराच्या शहरांमध्ये निर्माण होणाऱ्या सांडपाण्यापैकी जेमतेम वीस टक्के  सांडपाण्यावरही प्रक्रिया करण्याची क्षमता राज्याला मिळवता आलेली नाही.  शिवाय कागदोपत्री असलेली क्षमता आणि त्या व्यवस्थांची प्रत्यक्षातील  कार्यक्षमता यातही आपल्याकडे मोठा फरक असतो. त्याचा विचार करता राज्यातील  जेमतेम दहा टक्के सांडपाण्यावर प्रक्रिया होत असेल तरी खूप झाले, अशीच  वस्तुस्थिती आहे. उरलेले सांडपाणी जसेच्या तसे नद्यांमधून वाहते आणि  शहरांबरोबरच पुढील गावांच्या दुर्दशेला जबाबदार ठरते. त्याच्यामुळे असंख्य  गावांची अवस्था बिकट बनली आहे. नदीचे पाणी पिण्याच्या लायकीचे उरलेले  नाहीच, पण नदीच्या प्रदूषणामुळे परिसरातील भूजलही प्रचंड प्रमाणात नासले  आहे. त्यामुळे नदीजवळच्या विहिरी किंवा हापशाचे पाणीसुद्धा पिण्यासाठी  वापरता येत नाही, अशीच आजची परिस्थिती आहे. इतर कुठला पर्यायच नसल्याने  दूषित पाणी पिण्याची वेळ येते आणि आरोग्याच्या भयंकर समस्यांचा विळखा  ग्रामीण भागाला पडतो आहे. त्याउलट शहरे मात्र जास्तीत जास्त लांबून आणि थेट  धरणातून पाणी मिळविण्यासाठी पाण्यासारखा पैसा ओतत आहेत, पण आपण निर्माण  केलेल्या सांडपाण्याचा पुढे गावांना काय त्रास सहन करावा लागत आहे, याचा  कणभरही विचार करण्याची गरज त्यांना वाटत नाही. ही बेफिकिरीच समस्या आणखी  चिघळण्यास कारणीभूत ठरली आहे.<br />
नदीच्या पाण्याचे प्रदूषण इतक्या थराला  गेले आहे, की हे पाणी केवळ पिण्यासाठीच अयोग्य नाही, तर शेतीसाठी आणि इतर  वापरासाठीसुद्धा अपायकारक ठरत आहे. त्यातूनच त्वचेचे रोग, काही संसर्गजन्य  रोग आणि साथी पसरण्यास ही परिस्थिती अतिशय अनुकूल ठरत आहे. याच  प्रदूषणामुळे मासेमारी जवळ जवळ नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. नद्यांचे  पाणी अशा प्रकारे नासल्यामुळे उन्हाळय़ात त्यांच्या पात्रात लागवड करण्यात  येणारी कलिंगड, डांगर, काकडी, पालेभाज्या यांसारखी पिकेसुद्धा उरलेली  नाहीत.. पिण्याच्या पाण्याच्या दुर्भिक्ष्यापासून या सर्व प्रकारच्या  नुकसानीचा विचार केला तर हा हिशेब कितीतरी मोठा बनत जातो. शिवाय त्यामुळे  गावांचे दारिद्रय़, परिणामी शहरांकडे होणारे स्थलांतर हे कंगोरेसुद्धा या  मुद्दय़ाला आहेत. या सर्व गोष्टींचा हिशेब केला तर नद्या बिघडवल्यामुळे  शहरांकडून गावांचे किती प्रमाणात शोषण होत आहे याची कल्पना येईल. शहरांमुळे  गावे अशा प्रकारे नाहक नाडली जात असतील तर गावांना हे ओझे वाहण्याची  आर्थिक भरपाई का मिळू नये? शहरांच्या तुलनेत गावांचा महसूल आणि संपन्नता  निश्चितच कमी आहे. मग नद्यांच्या प्रदूषणामुळे या विषमतेत आणखी भरच पडत  असेल तर गावांना त्यासाठीची नुकसानभरपाई का मिळू नये? हे प्रश्न शहरांसाठी  गैरसोयीचे वाटतील, तसे ते आहेतही. पण गेली दोन-अडीच दशके गावांनी हा अन्याय  मुकाटय़ाने सहन केला, पण आता त्याविरोधात आवाज उठू लागले आहेत. ही मागणी  न्याय्यच आहे. त्यामुळे त्याबाबत कोणतीही खळखळ होण्याचे काहीच कारण नाही.  या निमित्ताने शहरांचा विकास साधतानाचा दुटप्पीपणासुद्धा उघड होतो. कारण  शहरात पाणीपुरवठा, रस्ते, वाहतूक व्यवस्था व इतर सुविधांवर भर दिला जात  असताना आतापर्यंत सांडपाण्यावरील प्रक्रिया हा विषय उपेक्षित का राहिला?  कारण आम्हाला वरच्या बाजूला असलेल्या धरणांमधून स्वच्छ-शुद्ध पाणी मिळते,  तर मग आमच्या घाणीमुळे खाली गावांवर काय बेतते याच्याशी आम्हाला काय  देणे-घेणे?<br />
या अन्यायाबाबत गावांकडून आक्रमकपणे जाब विचारल्याशिवाय  शहरांकडून ही बाजू विचारात घेतली जाईल, असे मानणे भाबडेपणाचे ठरेल.  त्यामुळे गावांनी आता ‘नद्या सुधारा, नाहीतर पैसे टाका’ असा आक्रमक पवित्रा  घेतल्याशिवाय यातून मार्ग निघणार नाही. खुद्द जयराम रमेश यांनी याविषयी  केंद्र सरकार राज्यांना मदत करण्यासाठी तयार असल्याचे वक्तव्य केले आहे.  त्यासाठी राज्यांनी केंद्राकडे प्रस्ताव पाठवले तर निश्चितपणे त्यासाठी  निधी पुरवला जाईल. जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी पुनर्निर्माण  मिशनअंतर्गतही (जेएनएनयूआरएम) यासाठी पैसा उपलब्ध होऊ शकतो. पण या समस्येला  प्राधान्य देऊन तसे प्रयत्न केले तरच त्यातून मार्ग निघेल. अर्थात,  गावेसुद्धा या अन्यायाचा आक्रमकपणे प्रतिकार करणार नाहीत, तोवर शहरांसाठी  हे प्राधान्य असणार नाही. आता तर गावांसाठी आणि अशा प्रकारे अन्याय सहन  करणाऱ्यांसाठी आणखी एक मार्ग खुला झाला आहे. तो म्हणजे देशात पर्यावरणविषयक  खटल्यांसाठी स्वतंत्र ‘ग्रीन ट्रायब्युनल’ स्थापन होत आहे. त्याअंतर्गत  गावांनी आपला हक्क मागितला आणि शहरांना ठणकावून जाब विचारला तरच नद्यांची  स्थिती सुधारण्याची काही शक्यता आहे. त्या योगे नद्यांच्या काठी वसलेल्या  गावांची आणि त्यावर अवलंबून असलेल्या कोटय़वधी जनतेची स्थिती काही प्रमाणात  तरी सुधारण्याची आशा आहे.. अर्थात, लढल्याशिवाय आपले रास्त हक्कसुद्धा मिळत  नाहीत. त्यामुळे या प्रश्नावर गावे आक्रमक झाली आणि थेट आर्थिक  नुकसानभरपाई मागू लागली, तरच नद्या ‘जीवन’ बनतील. अन्यथा जयराम रमेश  यांच्यानंतर येणाऱ्या पर्यावरणमंत्र्यांवरही आपल्या नद्या मोठय़ा गटारी  बनल्या असल्याची कबुली द्यायची वेळ येईल!</p>
<p><strong>अभिजित घोरपडे</strong></p>
<p><strong>साभार- लोकसत्ता</strong></p>
<p><a class="aligncenter" title="http://loksatta.com/index.php?option=com_content&amp;view=article&amp;id=83382:2010-07-05-14-42-47&amp;catid=96:2009-08-04-04-30-04&amp;Itemid=108" href="http://loksatta.com/index.php?option=com_content&amp;view=article&amp;id=83382:2010-07-05-14-42-47&amp;catid=96:2009-08-04-04-30-04&amp;Itemid=108" target="_blank">http://loksatta.com/index.php?option=com_content&amp;view=article&amp;id=83382:2010-07-05-14-42-47&amp;catid=96:2009-08-04-04-30-04&amp;Itemid=108</a></p>
]]></content:encoded>
			<wfw:commentRss>http://gangajal.org.in/blog/2010/07/%e0%a4%b6%e0%a4%b9%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a8%e0%a5%8b-%e0%a4%a8%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%b8%e0%a5%81%e0%a4%a7%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%be-%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%b9/feed/</wfw:commentRss>
		<slash:comments>1</slash:comments>
		</item>
	</channel>
</rss>
