Archive for the ‘Uncategorized’ Category

मरणासन्न नद्या आणि आपण ‘गंगाजल‘ नेचर फौंडेशनच्या वर्धापनदिनी ‘नदिमित्र‘ पुरस्काराने सन्मानीत श्री. अभिजीत घोरपडे यांनी पुरस्कार स्विकारल्यानंतर जे सादरीकरण केले तेव्हा छायाचित्रांच्या मध्यमातून सप्रमाण सिद्ध केलेले काही मुद्दे. मांजरा, तापी, गोदावरी, कृष्णा, पंचगंगा या नद्या नव्हे तर गटारं झाल्या आहेत. मेळघाटच्या जंगलातील नद्या सोडून महाराष्ट्रातील सर्व नद्या त्याच मार्गावर. या सर्वच नद्य्यांमध्ये मानवीविष्टा, घनकचरा आणि [...]

“मिठी नदी सुध्दा गंगेसारखीच सुंदर होती. प्रत्येक नदीचं आपलं वेगळं सौंदर्य असतं. गंगा, यमुना असो की अन्य कोणतीही नदी, जैविक कचरा पचवण्याची तिची स्वतःची एक ताकद होती. आता माणसाने रसायन आणि धातूंच प्रदुषण केल्याने नदीची ताकद संपुष्टात आली आहे. पहिल्यांदा विचारांचं प्रदुषण दुर झालं पाहीजे. जाणिवपुर्वक प्रयत्न करून पाण्याला समजून त्यांचं संवर्धन केलं पाहीजे. नद्यांशी [...]


top